संपादकीय

नवी मुंबईची रणरागिनी

 महानगरपालिकेचा ३१वा वर्धापनदिवस उत्साहात साजरा झाला व त्यापाठोपाठ तीनच दिवसांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीही पालिका प्रशासनाकडून साजरी करण्यात आली....

Read more

काय व्हायचे आहे मशीन की माणूस ?

एका मध्यमवर्गीय व्यक्तीची सगळी धडपड मुलांसाठी भरपूर पैसा कमवण्याची किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करून ठेवण्यासाठी असते. मध्यमवर्गीय यासाठी म्हटलेय की गरीब...

Read more

उर्फी जावेद अन चित्रा वाघ !

गेल्या दोन दिवसांपासून भाजपनेत्या चित्र वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी अत्यंत तोकडे कपडे...

Read more

शिंदे-फडणवीस हा तर असंवेदनशीलतेचा कळस

प्रजेच्या पायात काटा जरी रुतला तरी राजाच्या डोळ्यातून टचकन पाणी यायला हवे असे वातावरण जिथे असते त्याला प्रजाभिमुख कारभार म्हटला...

Read more

महाराष्ट्राची रक्तवाहिनी सरकारने वाचवली पाहिजे

गेली दोन आठवडे राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.यावेळी पहिल्यांदा असे घडलेय की परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी आपल्या कामगार नेत्यांचे नेतृत्व...

Read more

बळीराजाच्या घरी दिवाळी कधी साजरी होणार?

बळीराजाच्या घरीही दिवाळी साजरी होवू दे! दिवाळीनिमित्त सर्व जग रोषणाईंने उजळून निघत आहे. पणत्या, आकाशकंदील,  विविध दिव्यांनी घराजवळचा, कार्यालयाजवळचा परिसर...

Read more

विधानसभा निवडणूक नवी मुंबईतील मातब्बरांसाठी अस्तित्वाची व प्रतिष्ठेची

अवघ्या साडेतीन महिन्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. अडीच महिन्यानंतर आचारसंहिता लागेल. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूका जिंकण्यासाठी कॉंग्रेस,...

Read more

  मतदानाबाबत माथाडी कामगार संभ्रमात

  माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेते व...

Read more
Page 2 of 11 1 2 3 11