• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 12, 2018

परिवहन विभागाच्या तक्रारींकडेनगर विकास विभागाच्या निर्देशानंतरही महापालिकेचा कानाडोळाच?

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवासासाठी एनएमएमटी बसेसचे मोफत पास देण्याची युवा सेनेची मागणी

दीपक देशमुख
नवी मुंबई : मनपाच्या परिवहन विभागाबाबत नगर विकास विभागाकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या. यासंबंधी नगर विकास विभागाच्या अवर सचिवांनी मनपा आयुक्तना तक्रारदारांच्या तक्रारींवर योग्य निर्णय घ्यावा अशा प्रकारचा आदेश देऊन दहा महिने उलटून गेले तरी कोणताही निर्णय झाला नसल्याने तक्रारदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
नवी मुंबईमधून तक्रारदारांमध्ये पी. बी. वैष्णव यांनी बेजबाबदार अधिकार्‍यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत तर शंकर माडवळकर यांनी नवी मुंबई परिवहन उपक्रमातील भ्रष्टाचाराला आळा घालण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. तर कर्मचारी कामगार सेनेचे नवी मुंबईचे चिटणीस प्रकाश चिकणे यांनी मनपा परिवहन उपक्रमाच्या सेवाशर्ती मधील बदलाबाबत तक्रार दाखल केली आहे.
एल.टी.सानप यांनी नवी मुंबई परिवहन उपक्रमातील भ्रष्टाचारी अधिकार्‍यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या चारही नागरिकांनी एप्रिल २०१७ ते जुलै १७ दरम्यान तक्रारी नगर विकास सचिव विभागा कडे केल्या आहेत. या सर्व तक्रारींचा विचार करून नगर विकास विभागाचे अवर सचिव नवनाथ वाठ यांनी मनपा आयुक्त एन.रामस्वामी यांना २६ जुलै २०१७ मध्येच आयुक्तांना एक पत्र देऊन जी तक्रारीची निवेदने प्राप्त झाली आहेत. त्यावर आपण लवकरात लवकर कार्यवाही करून अर्जदार व तक्रारदार याना परस्पर कळवावे. जर एखाद्या प्रकरणी शासन आदेशाची आवश्यकता भासल्यास त्याबद्दल सविस्तर प्रस्ताव आपल्या स्वंयस्पष्टअभिप्रायासह शासनास सादर करावा असे पत्रात अवर सचिवांनी नमूद केले आहे. परंतु हे पत्र आयुक्तांना येऊन दहा महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी त्यावर काहीही कारवाई झाली नसल्याने तक्रारदारांमध्ये नैराश्य पसरले आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांना विचारले असता, अवर सचिवांचा पत्र प्राप्त झाला असून याबाबत चौकशी करून कार्यवाही करतो असे सांगितले.

Previous Post

राज्यात हवेवर आलेले, हवेतून चाललेले, हवाहवाई सरकारः सचिन सावंत

Next Post

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडणूकीत राष्ट्रवादीचे युवा नगरसेवक मुनवर पटेल विजयी

Next Post
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडणूकीत राष्ट्रवादीचे युवा नगरसेवक मुनवर पटेल विजयी

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडणूकीत राष्ट्रवादीचे युवा नगरसेवक मुनवर पटेल विजयी

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

राजस्थान सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? : खा. अशोक चव्हाण

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

शांतता व संयम राखून समाजविघातक, धर्मांध शक्तींचा कुटील डाव हाणून पाडाः खा. अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com