• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 12, 2018

शांतता व संयम राखून समाजविघातक, धर्मांध शक्तींचा कुटील डाव हाणून पाडाः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in मुंबई
0
गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६

मुंबई :-  औरंगाबाद शहरातील हिंसाचाराची घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करित आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता आणि संयम राखून समाजात फूट पाडणा-या समाजविघातक, धर्मांध शक्तींचा हा कुटील राजकीय डाव हाणून पाडावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

काही समाजकंटकांनी औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ करून हिंसाचार घडवला आहे. या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला आहे. दंगेखोरांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. जाळपोळीत 100 पेक्षा जास्त दुकाने जळून खाक झाली असून कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. रात्रभर समाजकंटक हैदोस घालत असताना पोलीस काय करत होते?इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ होईपर्यंत पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना का केली नाही? सरकारचा दंगेखोरांना पाठिंबा आहे का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहेत. राजकीय फायद्यासाठी दंगली घडवण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करित आहेत, हे गेल्या काही दिवसातील घटनांमधून स्पष्ट झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका आल्या की अशा घटना घडतात हे दिसून आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता व संयम राखून या समाजविघातक धर्मांध शक्तींचे मनसुबे उधळून लावावेत असे आवाहन औरंगाबादच्या नागरिकांना करून  सरकारने दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली 

 

Previous Post

राजस्थान सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? : खा. अशोक चव्हाण

Next Post

कोठारेंच्या ‘पाणी’ चित्रपटाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post
कोठारेंच्या ‘पाणी’ चित्रपटाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

कोठारेंच्या ‘पाणी’ चित्रपटाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

जेएनपीटीतील स्थानिक वाहतुकदारांचा संप मिटला, माजी मंत्री गणेश नाईक यांचा पुढाकार

जेएनपीटीतील स्थानिक वाहतुकदारांचा संप मिटला, माजी मंत्री गणेश नाईक यांचा पुढाकार

अनधिकृत फेरीवाल्यांच्या मोर्च्याला पोलीस परवानगी कशी ? – मनसेचा सवाल

पाकिस्तानची साखर-विक्री न करण्याचा मनसेचा एपीएमसीतील व्यापार्‍यांना इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com