• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 31, 2017

भेंडी बाजारच्या घटनेसाठी राज्य सरकार व मुंबई मनपा जबाबदार!: विखे पाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

मुंबई :  मुंबई शहराच्या भेंडी बाजार परिसरात इमारत कोसळून सुमारे 21 जणांना प्राण गमवावे लागण्याच्या घटनेसाठी राज्य सरकार व मुंबई महानगर पालिका जबाबदार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. 

भेंडी बाजार भागातील इमारत कोसळून बळी गेलेल्या निरपराध नागरिकांप्रती विखे पाटील यांनी संवेदना व्यक्त केल्या. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, ही घटना जेवढी दुर्दैवी आहे, तेवढीच संतापजनक देखील आहे. राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखीत झाले आहे. शिवसेनेने या घटनेची जबाबदारी म्हाडावर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, अशा अनेक घटनांसाठी महानगर पालिका देखील कारणीभूत असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेच्या वृत्ताची शाई अजून वाळलेली नाही. मुंबई मनपातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांविरूद्ध राज्य सरकार कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे मुंबई शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. 

Previous Post

सरकारला लोकांच्या जीविताबाबत संवेदना राहिली नाहीः खा. अशोक चव्हाण

Next Post

वर्षानुवर्षे काम करतोय, पण आमचा पीएफ क्रमांक कोणी सांगेल काय?

Next Post
नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

वर्षानुवर्षे काम करतोय, पण आमचा पीएफ क्रमांक कोणी सांगेल काय?

नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

पदवीच्या निकालापर्यत महापालिकेने शिष्यवृत्ती धोरण शिथील करण्याची युवा सेनेची मागणी

लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

भाजप सरकारचा कारभार म्हणजे दांभिकपणाचा कळस : सचिन सावंत.

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com