• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 7, 2023

कोपरखैराणेत कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यासह दूषित पाण्याची समस्या दूर करा : सुनिता हांडेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
कोरोना उपचाराबाबतची माहिती रूग्णांच्या नातेवाईकांना वेबपोर्टलच्या माध्यमातून ‘अपडेट’ स्वरूपात उपलब्ध करून द्या : सुनिता हांडेपाटील

Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६६५७३ / ८३६९९२४६४६

नवी मुंबई : कोपरखैराणे प्रभाग ४२ मधील सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसरात कमी दावाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यासह दूषित पाण्याची समस्या दूर करण्याची लेखी मागणी समाजसेविका श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

कोपरखैराणे, महापालिका प्रभाग ४२ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसराचा समावेश होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. अनेकदा काही ठिकाणी एक-दोन दिवसही पाणी येत नाही. पाण्याचे लोडशेडींग असल्यावर लोडशेडींग संपल्यावरही दुसऱ्या दिवशीही पाणी येत नाही. महापालिका प्रशासनाचे विशेषत: नवी मुंबईकरांच्या स्वमालकीचे मोरबे धरण असताना कोपरखैराणेवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले आहे.

याशिवाय पावसाळा सुरू झाल्यापासून या प्रभागात ठिकठिकाणी दूषित व पिवळसर पाणी येत आहे. पाणी उकळून व गाळून घेतले तर पाणी पिवळसरच दिसते. या दूषित पाण्यामुळे अनेक रहीवाशी आजारीही पडले आहे. दूषित पाण्याने लोक त्रस्त झाले आहे. आपण स्वत: या परिसरात येवून पाहणी अभियान राबवून स्थानिक रहीवाशांशी चर्चा केल्यास आपणास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल. प्रभाग ४२ मधील रहीवाशांना कमी दाबाचा पाणीपुरवठा व होत असलेला दूषित पाण्याचा पुरवठा या समस्येचे लवकरात लवकर निवारण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देवून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

Previous Post

श्री गोवर्धनीतर्फे विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये रंगणार मंगळागौरीचा कार्यक्रम : आ.मंदाताई म्हात्रे

Next Post

संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणकारी योजना शिबीर उत्साहात

Next Post
संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणकारी योजना शिबीर उत्साहात

संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणकारी योजना शिबीर उत्साहात

सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

२० कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच ३० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा कर्मचारीहिताय निर्णय

गुगल पे, फोन पे, पेटियमने देयकाचा भरणा करण्याची सुविधा द्यावी : रविंद्र भगत  

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com