• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 11, 2018

तपासाच्या नावाखाली एटीएसकडून चौघांचा छळ; सनातनचे वकील पुनाळेकर यांचा आरोप

adminbyadmin
in मुंबई
0
तपासाच्या नावाखाली एटीएसकडून चौघांचा छळ; सनातनचे वकील पुनाळेकर यांचा आरोप

 मुंबई : तपासाच्या नावाखाली एटीएसडून अटक करण्यात आलेल्या चौघांचा छळ सुरू आहे असा गंभीर आरोप सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिले आहे. हिंदुत्त्ववादी संघटनांनी एटीएसच्या हेतूवरच संशय व्यक्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चार जणांना मारहाण करण्यात येते आहे. वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर आणि आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. शरद कळसकर हा मूळचा औरंगाबादचा आहे. सुधन्वा जोगळेकर हा संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानशी संबंधित आहे. मात्र या सगळ्यांना मारहाण करण्यात येते आहे. चौकशीच्या नावाखाली या सगळ्यांना मारहाण करण्यात येते आहे असे पुनाळेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नालासोपाऱ्यातून वैभव राऊत आणि पुण्यातून तीन संशयितांना अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाची धरपकड अद्यापही सुरु आहे. घातपात कटप्रकरणी संपूर्ण राज्यभरात धाडसत्र सुरु असून एकूण १२ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथे ही कारवाई कऱण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांची दहशतवादविरोधी पथकाकडून कसून चौकशी केली जात आहे.

वैभव राऊत याच्या घरातून आणि दुकानातून २० गावठी बॉम्ब, स्फोटके आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. राज्याच्या विविध भागांत घातपात घडविण्याचा या टोळीचा कट होता, असा पोलिसांचा दावा आहे. मात्र या सगळ्या प्रकरणात एटीएसची भूमिका ही संशयास्पद आहे असेही पुनाळेकर यांनी म्हटले आहे.

वैभव राऊत हा साधक आहेत की नाही याचा वाद होतो आहे. सनातनमध्ये ते पदाधिकारी नाहीत. ते गोरक्षेकचे काम करत होते. मात्र वैभव राऊत हा साधा-सरळ आहे असेही संजीव पुनाळेकर यांनी म्हटले आहे. त्याच्या अटकेनंतर त्याच्या घरातल्यांना काहीही कळवण्यात आलेले नाही. त्याला वकील मिळू नये असेही एटीएसला वाटते आहे ही मालेगावची पुनरावृत्ती वाटते आहे मात्र तसे आम्ही होऊ देणार नाही असेही पुनाळेकर यांनी म्हटले आहे.

Previous Post

मराठा क्रांती मोर्चाविरुद्धची याचिका मागे घेणार

Next Post

हिंसक कारवायांत गुंतलेल्या सनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषीत कराः खा. अशोक चव्हाण

Next Post
गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

हिंसक कारवायांत गुंतलेल्या सनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषीत कराः खा. अशोक चव्हाण

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिडकोच्या 14,838 परवडणाऱ्या घरांच्या ऑनलाईन नोंदणीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 13 ऑगस्ट  रोजी शुभारंभ – लोकेश चंद्र

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिडकोच्या 14,838 परवडणाऱ्या घरांच्या ऑनलाईन नोंदणीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 13 ऑगस्ट रोजी शुभारंभ – लोकेश चंद्र

महापालिका मधील कंत्राटी कामगारांचे प्रश्‍न मार्गी लावणार :  आमदार मंदाताई म्हात्रे यांची कंत्राटी कामगारांना ग्वाही

महापालिका मधील कंत्राटी कामगारांचे प्रश्‍न मार्गी लावणार : आमदार मंदाताई म्हात्रे यांची कंत्राटी कामगारांना ग्वाही

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com