• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 5, 2018

हार तुरे घेण्यास आलो नाहीत तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यास आलो आहोत – विजय नाहटा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
हार तुरे घेण्यास आलो नाहीत तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यास आलो आहोत – विजय नाहटा

नवी मुंबई : आपल्यात जिद्द असणे महत्वाचे आहे.जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो.त्यावेळी येणार्‍या छोट्या मोठ्या आडचणीं साठी आम्हाला कधीही संपर्क साधा,आम्ही तुमच्या बरोबर आहोत.आम्ही फक्त हार तुरे घेण्यास आलो नाहीत तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यास आलो आहोत असा प्रेमळ सल्ला शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी वाशी येथील रिक्षा चालकांच्या मेळाव्यात दिला.
धर्मवीर रिक्षा चालक सेना नवी मुंबईच्या वतीने वाशी, सेक्टर ९ येथील गुरव ज्ञाती सभागृहात रिक्षा चालक मेळावा,गुणी रिक्षाचालकांचा सत्कार व मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपनेते नाहटा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर बेलापूर संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे, शहर प्रमुख विजय माने,नगरसेवक रामदास पवळे,भाजपचे बाळकृष्ण चव्हाण,शिवसेना लीगल सेलचे प्रमुख ज्ञानेश्वर कवळे, धर्मवीर रिक्षा चालक सेनेचे अध्यक्ष व आयोजक संतोष गाडे, पदाधिकारी कुसुमताई नागरगोजे, शाखा प्रमुख सोमनाथ कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. रिक्षा चालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना उपनेते नाहटा पुढेही म्हणाले की, व्यसना पासून दूर रहा ,व्यसनाने आपल्या कुटुंबाची राखरांगोळी होईल त्यासाठी व्यसन सोडा.तसेच मुलांना शिक्षण द्या, वेळआली तर आपल्या गरजा कमी करा पण मूळ व मुलींना शिक्षण द्या असेही मार्गदर्शन रिक्षा चालकांना केले.
धर्मवीर रिक्षा चालक सेनेचे अध्यक्ष संतोष गाडे यांनी आपल्या प्रस्तावनेत रिक्षा चालकांना भेडसावणार्‍या विविध प्रश्नांची माहिती दिली.तसेच दिघा ते बेलापूर परिसरातील रिक्षा चालकांना येणारे प्रश्न सोडविणार असे सांगितले. याच मेळाव्यात ज्या रिक्षा चालकांनी प्रामाणिक काम करून जनतेला मदत केली आहे अश्या रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर रिक्षा चालकांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कारही करण्यात आला.तसेच रिक्षा चालकांच्या मुलांना २००० वह्या मोफत वाटण्यात आल्या.

Previous Post

पामबीच रोडवरील अनधिकृत पार्किंगवर धडक मोहिम

Next Post

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयच अस्वच्छतेच्या विळख्यात

Next Post
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयच अस्वच्छतेच्या विळख्यात

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयच अस्वच्छतेच्या विळख्यात

हवे तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारतच राहणार!: सचिन सावंत

मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा

गॅस व इंधन दरवाढी विरोधात मनसेचे वाशी स्थानकासमोर आंदोलन

गॅस व इंधन दरवाढी विरोधात मनसेचे वाशी स्थानकासमोर आंदोलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com