• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 21, 2018

ऐरोली-कटई नाका बोगद्यावर नवी मुंबईत चढण्या-उतरण्यासाठी मार्गिका बांधा – आमदार संदीप नाईक

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
वाशी खाडीपूल दुरुस्ती कालावधीत ऐरोली टोल फ्री करावा – आमदार संदीप नाईक यांची मागणी
सकारात्मक कार्यवाहीचे नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांचे आश्‍वासन
मुंबई :- ऐरोली ते  कटई नाक्याकडे जाणार्‍या प्रस्तावित बोगद्यावर नवी मुंबईत चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका बांधण्याची मागणी आमदार संदीप नाईक  यांनी  बुधवारी विधीमंडळ अधिवेशनात पायाभूत सुविधांविषयी लक्षवेधी सुचना मांडून केली. आमदार नाईक यांनी मागणी केल्याप्रमाणे निश्‍चितच या विषयी माहिती घेवून पुढील कार्यवाही करु, असे आश्‍वासन नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या(एमआरडीए) माध्यमातून ऐरोली ते कटई नाका असा सुमारे १२.३० किलोमिटरचा बोगदा बांधण्यात येणार आहे. त्या करीता ९४४.२०  कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रवास करण्याच्या दृष्टीने देखील हा बोगदा महत्वाचा ठरणार आहे. मात्र या बोगद्यावर ठाणे-बेलापूर मार्गावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका नसल्याची बाब आमदार नाईक यांनी या विषयी वेळोवेळी तारांकीत प्रश्‍न, पत्रव्यवहार आदींच्या माध्यमातून शासनाच्या लक्षात आणून दिली आहे. नवी मुंबईत मार्गिका नसल्याने मुंबईकडून कल्याणदरम्यान दररोज  प्रवास करणार्‍या हजारो नागरिकांसाठी हे अडचणीचे ठरणार आहे. या नागरिकांना व्यवसाय आणि नोकरीनिमित्ताने या बोगद्याच्या प्रवासात नवी मुंबईत उतरणे आणि चढणे शक्य होणार नाही.  त्यामुळे ही मार्गिका बांधण्याच्या अनुशंगाने व्यवहार्यता अहवालाचे(फिजिबिलिटी स्टडी) काम हाती घ्यावे, अशी सुचना आमदार नाईक यांनी लक्षवेधीवर चर्चा करताना शासनाकडे केली. त्यावर या संदर्भात निश्‍चितच माहिती घेवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री पाटील यांनी आमदार संदीप नाईक यांना दिली.
Previous Post

युवकांचा धीर सुटत चालला आहे, सरकारने आता तरी जागे व्हावे! : खा. अशोक चव्हाण

Next Post

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही, दहशतीपुढे पनवेलकर कधी झुकणार नाही!

Next Post
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही, दहशतीपुढे पनवेलकर कधी झुकणार नाही!

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही, दहशतीपुढे पनवेलकर कधी झुकणार नाही!

गुजराथी नाही बिले मराठीत पाहिजे, मनसेचा एपीएमसी सचिवांना घेराव

आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा!

आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com