• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 17, 2017

हवेवर आलेले आणि हवेत असलेले सरकार कधी हवेत विरून जाईल हे कळणारही नाहीः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
‘लेटलतिफ’ अशोक चव्हाणांवर काँग्रेसी नाराज

अजूनही वेळ गेली नाही, शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, न्याय द्या.

मुंबई : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. गेल्या 7 दिवसात 34 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत, यावरून हे  सरकार शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर नाही हे स्पष्ट झाले आहे. हवेवर आलेले आणि हवेत असलेले हे सरकार कधी हवेत विरून जाईल हे कळणारही नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, राज्य सरकार शेतक-यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत यावरून शेतक-यांचा या सरकारवर विश्वास नाही हे स्पष्ट झाले आहे. सरकार शेतक-यांना कर्जमाफी मिळावी म्हणून प्रयत्न करते आहे की, कर्जमाफीचा लाभ मिळू नये म्हणून जाचक अटी व शर्ती घालत आहे ? या सरकारचा कारभार पाहता हे सरकार शेतक-यांच्या जीवावर उठले आहे, असे दिसते असे खा. चव्हाण म्हणाले.

विरोधी पक्ष, सुकाणू समितींवर मुख्यमंत्र्यांकडून ज्या भाषेत टीका होते त्यातून सत्तेचा अहंकार दिसून येतो. त्यातही तीन महीने झाले तरी मुख्यमंत्र्यांना संघर्ष यात्रेवर टीका करावी लागते यातच सर्व काही आले. गेली अडीच वर्ष कर्जमाफी देणार नाही असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांना संघर्षयात्रेमुळेच कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. फडणवीसांच्या काळात इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना संप करावा लागला. संघर्ष यात्रेचे यश संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. भाजपच्या शिवार संवाद यात्रेला किती लोक होते ? आणि लोकांनी कसा प्रतिसाद दिला ते मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावे असे खा. चव्हाण म्हणाले.

काँग्रेस पक्षाने कर्जमाफीचे खोटे आकडे आणि सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा जनतेसमोर उघडा पाडल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा त्रागा सुरु आहे. अजूनही वेळ गेली नाही.  शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, शेतक-यांना न्याय द्या. अन्यथा शेतकरी तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Previous Post

शेतकरी प्रतिनिधींच्या सुकाणू समितीला अपशब्द वापरल्याबद्दल जाहीर निषेधः सचिन सावंत

Next Post

बिमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पोलीस आयुक्तालयातर्फे विघ्नहर्ता २०१६ पुरस्कार प्रदान

Next Post
बिमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पोलीस आयुक्तालयातर्फे विघ्नहर्ता २०१६ पुरस्कार प्रदान

बिमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पोलीस आयुक्तालयातर्फे विघ्नहर्ता २०१६ पुरस्कार प्रदान

तरूणींना सुरक्षित वाटावे इतके मोकळे वातावरण गणेशोत्सव मंडळांनी निर्माण करावे: हेमंत नगराळे

तरूणींना सुरक्षित वाटावे इतके मोकळे वातावरण गणेशोत्सव मंडळांनी निर्माण करावे: हेमंत नगराळे

आमदार संदीप नाईकांच्या भूमिकेकडे नवी मुंबईकरांचे लक्ष

आमदार संदीप नाईकांच्या भूमिकेकडे नवी मुंबईकरांचे लक्ष

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com