• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 29, 2016

देशभरात ५ करोड वाहन परवाने बनावट, दोषीवर होणार कडक कारवाई

adminbyadmin
in देश - विदेश
0
देशभरात ५ करोड वाहन परवाने बनावट, दोषीवर होणार कडक कारवाई

 

नवी दिल्ली,  : भारतात साधरणता प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीचे वाहन परवाना (ड्राइविंग लाइसेंस) बनावट असण्याची शक्यता आहे. कारण मिळालेल्या आकडीवारीनुसार रस्त्यावर जे लोग वाहन चालवतात त्यांच्यापैकी ५ करोट लांकाचे वाहन परवाने बनावट आहेत. बनावट परवान्या सोबत गाडी चालवणाऱ्या चालकास एक वर्ष जेल आणि १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचा नवीन कायदा करण्यातआला आहे. सध्याच्या नियमानुसार बनावट परवान्यानुसार गाडी चालवणाऱ्यास ३ महीने जेल आणि ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. 
 
१८ वर्षवयाखालील वाहन चालक असल्यास त्याच्या पालकास ३ वर्षाचा कारावास आणि २०,००० रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे गाडीचं रजिस्ट्रेशनही रद्द करण्यात येणार आहे. देशभरात वाहन चालविण्याचे सुमारे ३० टक्के परवाने चुकीच्या पद्धतीने दिले गेले असून, ते बनावट आहेत. परवाना पद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासह अपघातांना प्रतिबंध करण्याकरीचा केंद्र सरकार लवकरच विधेयक आणणार आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते शनिवारी नागपुरच्या ट्रामा केअर इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. 
 
अनेक राज्यांत वाहन चालवण्याचे परवाने देण्याच्या पद्धतीच सदोष आहेत. बऱ्याच नागरिकांना घरबसल्या वाहन चालवण्याचे परवाने मिळाले आहेत. या प्रकारास काही अधिकारीही जबाबदार आहेत. अनेकांना नियमांनुसार वाहनेही चालवता येत नाहीत. त्याने निश्चितच अपघातांची संख्या वाढते. देशभरात सुमारे ५ हजार चालक प्रशिक्षण केंद्रे उघडण्यात येणार आहेत. येथील संगणकीय परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरच परवाना मिळू शकेल. तीन दिवसांत परिवहन कार्यालयांना संबंधितांना परवाना मंजूर करावा लागेल वा नाकारावा लागेल. तसे न केल्यास दोषींवर कारवाई होईल.
 
वाहन परवाने देण्याची जागतिक दर्जाची पद्धत लवकरच देशात लागू होईल असेही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, देशात सध्या वर्षांला ५ लाख अपघात होतात. त्यात ३ लाख नागरिकांना कायमचे अपंगत्व येते, तर सुमारे दीड लाख जण मृत्युमुखी पडतात. नक्षलवादी वा अतिरेकी हल्यात होणाऱ्या मृत्यूहूनही अपघातबळींची संख्या मोठी आहे. 
 
Previous Post

डोंबिवली स्फोटानंतर रिकाम्या घरांवर चोरांचा डल्ला

Next Post

मराठीसह PMOची वेबसाइट सहा प्रादेशिक भाषांमध्ये

Next Post
मराठीसह PMOची वेबसाइट सहा प्रादेशिक भाषांमध्ये

मराठीसह PMOची वेबसाइट सहा प्रादेशिक भाषांमध्ये

नवी मुंबई पालिकेकडून धोकादायक इमारती जाहीर, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

नवी मुंबई पालिकेकडून धोकादायक इमारती जाहीर, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

दाऊदशी संभाषण केल्या प्रकरणी खडसेंविरोधात हॅकरची कोर्टात धाव

दाऊदशी संभाषण केल्या प्रकरणी खडसेंविरोधात हॅकरची कोर्टात धाव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com