• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 13, 2016

दुष्काळावरील अंमलबजावणीची माहिती द्या!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
अणे, हे भाजपनं पुढे केलेले मोहरे -राज ठाकरे

मनसेचे दुष्काळग्रस्तांना आवाहन

 

मुंबई : न्यायालयीन दणक्यानंतर महाराष्ट्र सरकारने पावसाच्या तोंडावर २९ हजार ६०० गावांमध्ये दुष्काळ जाहिर केला आहे. दुष्काळाबाबत त्या त्या गावातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना, नागरिकांना सरकारकडून मदत मिळण्यास विलंब होत असेल अथवा योग्य त्या सुविधा मिळत नसतील तर त्याची माहिती दुष्काळग्रस्त भागातील ग्रामस्थांनी ०२२-४३३३६९९ या क्रमाकांवर माहिती द्यावी, मनसे त्याचा पाठपुरावा करेल अशी माहिती मनसेकडून एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

दुष्काळ मोजण्याची पध्दती रूढ असतानाही शब्दांचे खेळ करत राज्य सरकारने महाराष्ट्रातील ७५ टक्के दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात जी दिरंगाई दाखविली आहे, त्यास महाराष्ट्रातील जनता त्यांना कदापि माफ करणार नसल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे.  दुष्काळाच्या नावावर केंद्र सरकारपुढे हात पसरताना भाजपाला लाजही वाटत नाही, मग योग्य वेळी दुष्काळ जाहिर करायला यांचे हात कोणी धरले होते का? भाजपा स्वत:ला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणत असताना, मोठ्या प्रमाणावरील दुष्काळ पाहताना त्यांच्या संवेदना मेल्या होत्या का, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे.

२००९ साली केंद्र सरकारने तयार केलेल्या ‘दुष्काळ व्यवस्थापन मार्गदर्शिकेची’ची कडक अंमलबजावणी राज्यात करण्याची मागणीही मनसेकडून करण्यात आली आहे. कृषी कर्ज, विद्यार्थ्याची फी माफ करणे, मागणीनुसार चारा छावण्या सुरू करणे, पीक कर्जाची वसुली थांबविणे,शेतकऱ्यांना वीजबिलाच्या वसूलीतून सुट देणे अशा अनेक गोष्टी सरकारला कराव्या लागतात. सरकार या गोष्टी करत नसेल तर दुष्काळग्रस्तांनी संपर्क करावा, मनसेकडून त्याकरता पाठपुरावा करण्यात येईल, असे मनसेकडून शेतकऱ्यांना कळविण्यात आले आहे.

 

Previous Post

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आता मिळणार ऑनलाइन

Next Post

पनवेल लवकरच महानगरपालिका

Next Post
पनवेल लवकरच महानगरपालिका

पनवेल लवकरच महानगरपालिका

प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर कुऱ्हाडीने हल्ला

प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर कुऱ्हाडीने हल्ला

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांना क्लीन चीट

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांना क्लीन चीट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com