• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 31, 2016

वेस्ट इंडिज अंतिम फेरीत, भारतावर सात गडी राखून मात

adminbyadmin
in देश - विदेश
0
वेस्ट इंडिज अंतिम फेरीत, भारतावर सात गडी राखून मात

 

मुंबई, – फलंदाज जॉन्सन चार्ल्स आणि लेंडल सिमन्स यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने अंतिम फेरीत धडक मारली आहे. टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत भारताचा वेस्ट इंडिजने सात गडी राखून पराभव केला. या पराभवामुऴे भारताचे टी-२० वर्ल्डकमधील आव्हान संपुष्टात आले आहे. आता अंतिम सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्यात भारताने दिलेल्या २० षटकात १९२ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १९. ४ षटकात तीन बाद १९६ धावा केल्या. वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज जॉन्सन चार्ल्स आणि लेंडल सिमन्स यांनी शानदार खेळी केली. लेंडल सिमन्सने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने ५३ चेंडूत पाच षटकार आणि सात चौकारांची खेळी करत नाबाद ८३ धावा केल्या, तर जॉन्सन चार्ल्सने ३६ चेंडूत दोन षटकारांसह सात चौकार लगावत ५२ धावा केल्या. ख्रिस गेल हे वादळ या सामन्यात चालले नाही, ख्रिस गेलला गोलंदाज बुमराहने यार्करवर बाद केले. आंद्रे रस्सेलने ४३ आणि सॅम्युअल्सने ८ धावा केल्या.
आक्रमक फलंदाज विराट कोहलीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज समोर १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र विराटची ही खेळी अयशस्वी ठरली. भारताकडून भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ गड्याच्या मोबदल्यात १९२ धावा केल्या. विराटने ४७ चेंडूत एक षटकार आणि ११ चौकाराच्या मदतीने नाबाद ८९ धावा केल्या. त्याला रहाणे (४०) आणि धोनीने (१५) चांगली साथ दिली. तर गोलंदाज आशिष नेहरा, बुमराह आणि विराटने प्रत्येकी एक बळी टिपले. 
Previous Post

घाटकोपरमधील हिंदू सभा रूग्णालयातील संपामुळे रूग्णांचे हाल

Next Post

आजपासून अल्प बचतीवर कमी व्याज

Next Post
आजपासून अल्प बचतीवर कमी व्याज

आजपासून अल्प बचतीवर कमी व्याज

कायद्याने महिलांना कुठेच प्रवेश नाकारु शकत नाही : हायकोर्ट

तिढा सुटला ! शनि मंदिरात महिलांना प्रवेश द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश

‘भारत माता की जय’ घोषणा देऊ नका – दारुल उलूम

'भारत माता की जय' घोषणा देऊ नका - दारुल उलूम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com