• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 12, 2016

सावकार कर्जमाफी फक्त आश्वासनच!

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
सावकार कर्जमाफी फक्त आश्वासनच!

सावकारी कर्जातून शेतकर्यांची मुक्तता करु अशी राज्य सरकारनं घोषणा केली खरी पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली आहेत, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ५ लाख शेतकर्यांची सावकारी पाशातून मुक्तता करू असं सरकारनं आश्वासन दिलं पण प्रत्यक्षात ३१ हजार शेतकरीच लाभार्थी ठरले आहेत, असं आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीतून समोर आलं आहे.सावकारी कर्जाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकर्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारनं २०१४च्या हिवाळी अधिवेशनात ३७३ कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली खरी, पण प्रत्यक्षात मात्र फक्त ४६ कोटीच रक्कम मंजूर झाली असं कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना आरटीआयच्या अंतर्गत जी माहिती मिळाली त्यात आढळून आलं आहे. राज्यात होणार्या शेतकरी आत्महत्यांपैकी ४० ते ४५ टक्के आत्महत्या सावकरांच्या कर्जामुळे होतात असं म्हणत सरकारनं कर्जमाफी जाहीर केली होती पण प्रत्यक्षात मात्र शेतकर्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

सावकार कर्जमाफी : फक्त आश्वासनच?

पहिला प्रस्ताव (सहकार विभाग) : ६०४ कोटी

कर्जमाफीची घोषणा: ३७३ कोटी
मंजूर रक्कम: ४६.६६ कोटी
कर्जग्रस्त शेतकरी: ५,८४,५३६
लाभार्थी शेतकरी: ३१,०००

विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनीदेखील या प्रकरणी राज्य सरकारवर टीका केली आहे. ज्या सावकारांना शेतकर्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम परत करण्यात आली ते सगळे भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांच्या जवळचे आहेत असा आरोपही मुंडे यांनी केला आहे.

अस्मानी आणि सावकारी कर्जाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांना एकमेव आशा आहे ती म्हणजे सरकारी मदतीची, पण सरकारच मदत करणार नसेल तर तरी आपण पाहायचं तरी कोणाकडे हा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.

Previous Post

महापालिका निवडणुकीआधी मुंबईकरांना टोलमुक्ती नाहीच

Next Post

भारताने घेतला बदला, श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय

Next Post
भारताने घेतला बदला, श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय

भारताने घेतला बदला, श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय

मेक इन इंडिया सप्ताहाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

मेक इन इंडिया सप्ताहाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ५ दहशतवाद्यांना कंठस्नान, २ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ५ दहशतवाद्यांना कंठस्नान, २ जवान शहीद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com