• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 9, 2015

स्मार्ट सिटी योजना अत्यंत फसवी- राज ठाकरे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
बाबासाहेबांना हात लावाल तर खबरदार – राज ठाकरे

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने आणलेली स्मार्ट सिटी योजना ही योजना अत्यंत फसवी आहे. केंद्र सरकार याद्वारे राजकीय खेळ करीत आहे असा घाणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला आहे.
राज्यातील, देशातील महानगरपालिका आपल्या परिसरात अनेक चांगल्या योजना राबवत आहे. मात्र, केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठीच स्मार्ट सिटी योजना राज्यांवर थोपवली जात आहे. या योजनेबाबत अनेक राज्यांना शंका आहेत. मी सरकारी अधिकार्‍यांकडून माहिती घेतली आहे, ही केवळ राजकीय धूळफेक आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेला आमचा विरोध राहील असेही राज यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेची खिल्ली उडवत ती कशी फसवी आहे याचा पाढा वाचला. राज म्हणाले, स्थानिक स्वराज संस्था म्हणजेच महापालिका यांना स्वतंत्र अधिकार दिले आहेत. अशा स्थानिक स्वराज संस्थांना सशक्त करण्याऐवजी दुबळे बनविले जात आहे. केंद्राने महापालिकेत अजिबात लुडबुड करू नये व स्थानिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार व प्रायोरिटीनुसार काम करून दिले पाहिजे. देशातील, राज्यांतील विविध शहरे स्मार्ट करणे हे त्या त्या देशाचे, राज्याचे काम आहे. ते कर्तृत्त्व त्यांनी पार पाडले पाहिजे. मात्र, स्मार्ट सिटी योजनेद्वारे कंपनी स्थापन करून स्वत:चे इंटरेस्ट जपणे हाच हेतू यामागे दिसत आहे. स्मार्ट सिटी योजनेबाबत मोदी सरकारचा हेतू स्वच्छ नाही असेही राज यांनी सांगितले.
महाराष्ट्र हे एकसंध राज्य राहिले पाहिजे असे मंत मांडत स्वंतत्र विदर्भाच्या भाजपच्या भूमिकेवर टीका केली. राज्याचे ऍडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांच्या भूमिकेमागचा बोलविता धनी कोण आहे हे तपासून पाहावे लागेल असे मत मांडत याप्रकरणी भाजपकडे बोट दाखवले.

Previous Post

डपिंग ग्राऊंड धुराच्या विळख्यात गुदमरतोय दिवावासियांचा श्‍वास

Next Post

आमदाराचं ‘मोबाईल वेड’ ठरतेय सभागृहातील कामकाजात अडथळा!

Next Post
जितेंद्र आव्हाड निलंबित

आमदाराचं ‘मोबाईल वेड’ ठरतेय सभागृहातील कामकाजात अडथळा!

राणी मुखर्जीला कन्यारत्न

राणी मुखर्जीला कन्यारत्न

गुन्हेगारीच्या विळख्यात जखडली जातेय दक्षिण-मध्य-मुंबई

गुन्हेगारीच्या विळख्यात जखडली जातेय दक्षिण-मध्य-मुंबई

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com