• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 9, 2015

आमदाराचं ‘मोबाईल वेड’ ठरतेय सभागृहातील कामकाजात अडथळा!

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
जितेंद्र आव्हाड निलंबित

नागपूर : राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झालं आहे, सभागृहात शोकप्रस्तावावर भाषणं सुरू असताना, दिवंगत सदस्यांच्या कार्याविषयी सांगितलं जात होतं, आणि काही आमदार मात्र मोबाईलवर खेळण्यात गुंग होते.
यावेळी एकदा शोकप्रस्तावमध्येच थांबवण्यात आला, ‘मोबाइलवर खेळायचे असेल तर, बाहेर जा’, अशा शब्दात विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना आमदारांना इशारा द्यावा लागला. लहान-लहान गोष्टींवरून सभागृहाचा अवमान होईल, असा विचार करणारे आमदार सभागृहाच्या दिवंगत सदस्यांविषयी आदर का बाळगत नाहीत, हा सवाल उपस्थित होत आहे.
अतिशय गंभीर विषयावर चर्चा सुरू असतानाही बहुसंख्य आमदार हे व्हॉटस ऍप आणि मोबाईलमध्ये गुंग असल्याचं लाजीरवाणं प्रदर्शन दिसून आलं आहे. हे पाहून विधानसभा अध्यक्षांना अखेर बोलावं लागलं, ‘शोकप्रस्तावावर भाषण सुरू आहे. ज्या सदस्यांना मोबाइलचा वापर करायचा आहे, त्यांनी उठून बाहेर जावे’, असं हरिभाऊंना सांगावं लागलं.
हरिभाऊंनी खडसावल्यानंतर सभागृहात शांतता झाली, सर्वांनी बाकांखाली मोबाईल ठेवले. एका आमदाराने तर बाकावर टॅब ठेवल्याचंही दिसून आलं, यानंतर पतंगराव कदमांचं भाषण सुरू असताना दोन मंत्र्यांनी मोबाईल न्याहाळायला सुरूवात केली, व्हॉटस ऍप मॅसेज वाचायला सुरूवात केलीच असेल, तेवढ्यात विरोधी बाकांवरून दबका आवाज आला, मोबाईल बंद करा.
शोकप्रस्ताव, गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना व्हॉटस ऍप मॅसेज वाचण्यात सदस्य गुंग असतील, तर सभागृहात मोबाईल बंदी का करण्यात येऊ नये, असा सवाल उपस्थित होत आहे, जनता जनार्दनाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सभागृहात आमदारसाहेब येतात, पण साहेब व्हॉटस ऍप खेळत असतील तर, जनतेच्या प्रश्नांचं काय होणार? हा प्रश्‍न उपस्थित होऊ नये, म्हणून सभागृहात मोबाईल बंदी लावण्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे.

Previous Post

स्मार्ट सिटी योजना अत्यंत फसवी- राज ठाकरे

Next Post

राणी मुखर्जीला कन्यारत्न

Next Post
राणी मुखर्जीला कन्यारत्न

राणी मुखर्जीला कन्यारत्न

गुन्हेगारीच्या विळख्यात जखडली जातेय दक्षिण-मध्य-मुंबई

गुन्हेगारीच्या विळख्यात जखडली जातेय दक्षिण-मध्य-मुंबई

एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : आ. संदीप नाईक

एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : आ. संदीप नाईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com