• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 7, 2015

मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देणार : ना. प्रकाश महेता

adminbyadmin
in पनवेल
0
मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देणार : ना. प्रकाश महेता

पनवेल : धरमतर खाडीत मच्छिमारी करणार्‍या मच्छिमारांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे गृहनिर्माण, खनिकर्म, कामगार तथा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्याकडे केली असून या संदर्भात मच्छीमारांना सर्वत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन ना.महेता यांनी दिले आहे.
मच्छीमारांच्या प्रश्‍नाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज ना.महेता यांची मुंबईत भेट घेतली. या शिष्टमंडळात पांडुरंग म्हात्रे, रामचंद्र भोईर, चंद्रकांत म्हात्रे, मोहन शिंदे, संतोष ठाकूर, प्रदीप पाटील, महादेव थळे, पांडुरंग कोठेकर, दत्ताराम पाटील, जगन्नाथ म्हात्रे आदींचा समावेश होता. त्यावेळी झालेल्या बैठकीत ना.महेता यांनी मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, पेण तालुक्यातील डोलवी येथे धरमतर खाडीच्या बाजूला जेएसडब्ल्यू कंपनी तसेच अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथे पी.एन.पी. कंपनीची जेट्टी असून या ठिकाणी लागणार्‍या कच्चा मालाची वाहतूक धरमतर खाडीतून करण्यात येते. या दोन्ही प्रकल्पामुळे धरमतर खाडीत मच्छिमारी करणार्‍या मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळावी या त्यांच्या सातत्याच्या मागणीनुसार कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक ः मत्स्यवि-1113/प्र.क्र.307/पदूम-14, मंत्रालय, विस्तार, मुंबई दि.9 जुलै 2014 च्या शासन निर्णयाने धरमतर खाडीतील मच्छिमारांच्या समस्यांबाबत अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीचा कार्यकाल चार महिन्याचा असून समितीने चार महिन्यात आपला अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक आहे. तरी या समितीमार्फत धरमतर खाडीतील मच्छिमारांच्या समस्यांबाबत अद्यापपर्यंत काय अभ्यास करण्यात आला आहे, याचा अहवाल मागवून घ्यावा व मच्छिमारांना लवकरात लवकर योग्य तो न्याय मिळवून द्यावा.

Previous Post

पथनाट्यातून जनजागृतीचा प्रयास

Next Post

मोदींनी अमेरिकेत 16 वेळा कपडे बदलले – राहुल गांधी

Next Post
मोदींनी अमेरिकेत 16 वेळा कपडे बदलले – राहुल  गांधी

मोदींनी अमेरिकेत 16 वेळा कपडे बदलले - राहुल गांधी

आ.मंदा म्हात्रेंची सिडको एमडींसमवेत मरीना प्रकल्पाची पाहणी

‘मरीन प्रकल्पाला गोवर्धनी मरिना प्रकल्प नाव द्या!’ - आ. मंदाताई म्हात्रे

मनविसेच्या दणक्यानंतर सिडकोसह मनपाने दिली ‘तेरणा’ला नोटीस

मनविसेच्या दणक्यानंतर सिडकोसह मनपाने दिली ‘तेरणा’ला नोटीस

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com