महाराष्ट्र

पदयात्री साई पालख्‍यांच्या प्रतिनिधींच्या श्री साई सेवक संमेलनात साई सेवक योजनेसाठी 532 गटांची नांव नोंदणी

सुजित शिंदे : 9619197444  नवी मुंबई : श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी येणाऱ्या पदयात्री साई पालख्‍यांच्या प्रतिनिधींच्या...

Read more

साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे यांचा साहित्यातील योगदानासाठी पद्मश्री किताबाने गौरव व्हावा – रामदास आठवले

मुंबई दि 30 - पहिल्या मराठी  विश्व साहित्य संमेलनाचे  अध्यक्ष आणि ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत प्रा डॉ गंगाधर यांचे मराठी साहित्यात अपूर्व  योगदान  दिले असून त्या...

Read more

सरकार लक्ष देईना, पाऊस राहू देईना

गणेश इंगवले / नवी मुंबई चार-पाच दिवसापासून सुरु झालेल्या पाऊसाने मुंबईकर भिजून निघाले आहेत. पाऊसामुळे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण, आंदोलन...

Read more

परराज्यातील भाज्यांनामुंबई शहर व उपनगराची बाजारपेठ उपलब्ध

गणेश इंगवले नवी मुंबई : राज्यातील बळीराजा १ जुनपासून संपावर गेल्याचा फायदा उचलत परराज्यातील शेतकर्‍यांनी आपल्या भाज्या मुंबईतील मार्केटमध्ये पाठविण्यास सुरूवात केली...

Read more

जुनमध्येही कॅबिनेटच्या दिवशी मंत्र्यांच्या दालनात बदलीसाठी ‘पाहूणे’ हजर

अनंतकुमार गवई मुंबई : मे महिना हा प्रशासन दरबारी विशेषत: मंत्रालयात बदल्यांचा सिझन म्हणून ओळखला जातो. आता जून एक आठवडा...

Read more

राज्य सरकारला पडल्या अवघ्या ९५ आठवडी बाजारांवर मर्यादा

सुजित शिंदे मुंबई :    कृषी मालाच्या विक्रीरूपातील अर्थकारणातील व्यापार्‍यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने शेतकर्‍यांना थेट कृषी माल विक्री...

Read more

मुंढेंचा दणका; आगार व्यवस्थापकाला नोटीस

आगार अभियंत्यालादेखील कारणे दाखवा नोटीस पुणे  : महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी स्वारगेट आगाराच्या कामकाजात त्रुटी आढळल्याने आगार...

Read more

राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच म्हणू लागले ‘अब की बार मोदी सरकार’ !

उत्साही कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची कोंडी झाली.  पुणे :  नोटाबंदीला ५० दिवस झाल्यानंतरही परिस्थितीत बदल न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आज...

Read more

शहिद सौरभ फराटे यांच्या कुटुबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन

 पुणे,  : जम्मू-श्रीनगर महामार्गावरील पाम्पोर शहराच्या काडलाबल भागात 17 डिसेंबर,2016 रोजी दुपारी लष्कराच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्यात शहिद झालेले फुरसुंगी येथील भेकराई...

Read more

सैनिकांच्या बलिदानामुळे देशाच्या विकासाची वाटचाल सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 नागपूर : विविध आक्रमणे आणि अतिरेकी कारवायापासून सैन्याने रक्षण केले म्हणून आपण विकासाकडे वाटचाल करू शकलो. देशाचा विकास व जनतेमध्ये आलेली...

Read more
Page 40 of 67 1 39 40 41 67