• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2015

गोविंदवाडी बायपास रस्तारोको आंदोलन प्रकरणी भाजपा नेत्यांची कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजेरी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
गोविंदवाडी बायपास रस्तारोको आंदोलन प्रकरणी भाजपा नेत्यांची कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजेरी

गणेश पोखरकर
कल्याण : कल्याण शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विकसीत होत असलेल्या गोविंदवाडी बायपास, निधी अभावी रखडल्यामुळे सन २००९ साली कल्याण जिल्हा भाजपाच्यावतीने कल्याणात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात अटक करून जामिनावर सुटका करण्यात आलेल्या माजी मंत्री भाजपा ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर आदींना कल्याण जिल्हा सत्र न्यायलयाने समन्स बजावले होते. या समन्समुळे भाजपा नेत्यांनी गुरुवारी न्यायलयात हजेरी लावली.
कल्याण शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला रोखण्यासाठी गोविंदवाडी बायपास विकसीत करण्याचे काम महापालिकेच्या सहकार्याने एमएसआरडीसीने हाती घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हा बायपास बांधणीसाठी एमएसआरडीसीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी निधी उपलब्ध नसल्याचे कारण एमएसआरडीसीकडून पुढे केले जात होते. यावेळी सन २००९ साली भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी या आंदोलनात त्यांच्यासमेवत डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन उपमहापौर तथा विद्यमान आमदा नरेंद्र पवार यांना देखील अटक करण्यात आली होती. यावेळी आमदार चव्हाण यांनी जामीन नाकारल्यामुळे त्यांना १४ दिवस तुरुंगवास झाला होता. भाजपा नेत्यांच्या आंदोलनच्या दबावतंत्रामुळे यावेळी गोविंदवाडी बायपासच्या बांधणीसाठी आघाडी शासनाने तात्काळ १५ कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून देऊन रस्त्याच्या बांधणीला सुरुवात केली. याच आंदोलनाच्या माध्यमातून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने भाजपाच्या नेत्यांना समन्स बजावले होते. यामुळे त्यांनी न्यायालयात हजेरी लावली.

Previous Post

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ विषयी अभियांत्रिकी विभागाची कार्यशाळा

Next Post

ऑस्ट्रेलियाचा डाव ६० धावात आटोपला

Next Post
ऑस्ट्रेलियाचा डाव ६० धावात आटोपला

ऑस्ट्रेलियाचा डाव ६० धावात आटोपला

राणेंनी तोफ डागली, मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत!

राणेंनी तोफ डागली, मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत!

आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला तर राष्ट्रवादीला ‘भ्रष्टवादी’ टोमणा

आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला तर राष्ट्रवादीला ‘भ्रष्टवादी’ टोमणा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com