• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 25, 2015

बिहारसाठी योग्यवेळी पॅकेजची घोषणा – मोदी

adminbyadmin
in देश - विदेश
0
मोदींच्या वर्षभराच्या कामाची पंतप्रधान कार्यालयालाच माहिती नाही?

पाटणा : बिहारबद्दल मी जी काही आश्‍वासने दिली आहेत. ती मी नक्की पूर्ण करणार असून, त्यापेक्षा जास्त काम करण्याची माझी इच्छा आहे. बिहारसाठी योग्यवेळी पॅकेजची घोषणा करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी आज (शनिवार) बिहार दौर्‍यावर असून, त्यांनी पाटणा येथे विकासकामांच्या उद्घाटनावेळी हे वक्तव्य केले. यावेळी पंतप्रधानांसोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आदी मंत्री उपस्थित होते. पाटणा-मुंबई रेल्वेला पंतप्रधानांनी हिरवा कंदील दाखविला. तर, दनियावा-बिहारशरीफ या नव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजनेचा यावेळी प्रारंभ करण्यात आला. पाटणा आयआयटी व गॅस पाईपलाईनचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, की मुलमंत्र आहे. गरिबी, बेरोजगारीवर विजय मिळविण्यासाठी विकास आवश्यक आहे. देशाच्या विकासात राज्यांचा विकास खूप आवश्यक असून, राज्यांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. राज्यातील यंत्रणांचा उपयोग विकासात होणे आवश्यक आहे. विकासविषयक कामांमध्ये राजकारणाचा किती फरक पडतो, हे बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित सांगितले आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात सुरू झालेल्या योजना आता पूर्ण होत आहेत. अटलजींच्या सरकारनंतर रेल्वेच्या विकासाची कामे रखडली होती. केंद्र आणि राज्य मिळून विकासाचे काम वाढवावे लागेल. आयआयटीचा अभ्यास विविध राज्यांत उपलब्ध असणे आवश्यक आहे. फक्त राजधानी दिल्लीत सर्व सुविधा मिळणे योग्य नाही. बिहारमध्ये पायाभूत सुविधा सक्षम करण्याचे काम आम्ही करणार आहोत. बिहारने आतापर्यंत देशाला अनेक रेल्वेमंत्री दिले आहेत. पण, मी बिहारमधील प्रत्येक भाग रेल्वेने जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. बिहारबद्दल मी जी काही आश्‍वासने दिली आहेत, ती नक्की पूर्ण करणार. त्यापेक्षा जास्त कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहे.

Previous Post

ज्ञानोबा-सोपानकाकांच्या बंधुभेटीचा ’टप्पा’ पार

Next Post

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक जाम

Next Post
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक जाम

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक जाम

भिडे गुरुजींवरील आरोप सहन करणार नाही : उदयनराजे

चीनमध्ये लवकरच हम दो, हमारे दो

चीनमध्ये लवकरच हम दो, हमारे दो

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com