• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 12, 2015

अन्यथा कोहली 3 वर्षापूर्वीच कर्णधार बनला असता!

adminbyadmin
in देश - विदेश
0
अन्यथा कोहली 3 वर्षापूर्वीच कर्णधार बनला असता!

कोलकत्ता : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)चे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी विरोध केला नसता तर विराट कोहली तीन वर्षांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार झाला असता असा दावा बीसीसीआयचे माजी निवड समिती सदस्य राजा वेंकट यांनी केला आहे.
मीडियासमोर आलेल्या काही रिपोर्टनुसार राजा वेंकट हे 2011-2012 या कालावधीत निवड समितीचे सदस्य होते. त्यांनी सांगितले की, 2011 च्या शेवटी आणि 2012 ची सुरूवातीला ऑस्टेलिया दौर्‍यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया अनेक गटात विभाजीत झाली होती. त्यामुळे निवड समितीतील अनेकांना धोनीच्या ऐवजी विराट कोहलीला कर्णधार पद देण्याची इच्छा होती. भारतीय संघात एकोपा राहण्यासाठी निवड समिती सदस्यांची तरूणाच्या हाती संघाचे नेतृत्व सोपविण्याची इच्छा होती.
या बातम्यानुसार वेंकट यांच्यानुसार टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला 2012मध्ये टीमच्या बाहेर ठेवू इच्छित होते. पण तत्कालिन बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवास यांच्या प्रभावामुळे असे झाले नाही.
आम्ही तीन वर्षांपूर्वीच कोहलीला कर्णधार बनविण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही या संदर्भात प्रयत्नही केले होते. पण श्रीनिवासन यांच्यामुळे ते अयशस्वी ठरले. परदेशी दौर्‍यासाठी संघाची निवड ही बीसीसीआय अध्यक्षांच्या इच्छेविरूद्ध करू शकत नाही. त्यामुळे आम्हांला किती जरी वाटत होतं की कर्णधार बदलायला हवा, पण श्रीनिवासन कर्णधार बदलण्याच्या बाजूने नव्हते.
2010-2011मध्ये देवधर ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाचे नेतृत्त्व करताना कोहलीने आपले गुण दाखविले होते आणि सर्वांना प्रभावित केले होते. त्यावेळी आम्ही हेरले होते की आगामी काळात कोहली एक यशस्वी कर्णधार होईल. त्याने 2008 च्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सिद्ध केले होते.

Previous Post

दादरमधील चाळींवर मेट्रो-3चे संकट, एमआरडीएची नोटीस

Next Post

नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित

Next Post

नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पुरस्कार सोहळ्यासोबत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पुरस्कार सोहळ्यासोबत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विवियाना मॉलच्या महिला टॉयलेटमध्ये चोरून मोबाइल शूटिंग

विवियाना मॉलच्या महिला टॉयलेटमध्ये चोरून मोबाइल शूटिंग

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com