• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 28, 2015

हिट अँड रन खटल्याच्या फाईल्स जळूून खाक

adminbyadmin
in पनवेल
0
हिट अँड रन खटल्याच्या फाईल्स जळूून खाक

पनवेल : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन खटल्याशी संबंधित सर्व फाईल्स, कागदपत्रे मंत्रालयाला लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाल्याची नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
21 जून 2012 मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीमध्ये सलमानच्या खटल्याशी संबंधित फाईल्स आणि कागदपत्रे आगीमध्ये जळाली. त्यामुळे सध्या राज्याच्या गृहखात्याकडे सलमानच्या खटल्याशी संबंधित कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत.
मन्सूर दर्वेश यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 2002 पासून सलमानच्या खटल्यावर आतापर्यंत किती खर्च झाला. राज्य सरकारने किती वकिल नियुक्त केले याची माहिती मन्सूर दर्वेश यांनी मागितली होती.
दर्वेश यांनी दोन सरकारी विभागांकडे अर्ज केले होते. त्यावर सरकारने 2012 च्या मंत्रालयाच्या आगीत कागदपत्रे जळाल्याने आम्ही तुम्हाला उपलब्ध करुन देऊ शकत नाही असे उत्तर दिले. या खटल्यात सप्टेंबर 2014 पासून विशेष सरकारी वकिल प्रदीप घरत यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक सुनावणीसाठी त्यांना सहाहजार रुपये शुल्क दिले जाते याची सरकारला माहिती आहे.
मंत्रालय आग प्रकरणानंतर राज्य सरकारने जळालेल्या सर्व फाईल्स, कागदपत्रे पुन्हा तयार करु असे सांगितले होते. मात्र अद्यापपर्यंत त्यांना ते शक्य झालेले नाही. सलमान खानचे प्रकरण त्याचे एक उदहारण आहे असे दर्वेश म्हणाले.
28 सप्टेंबर 2002 च्या रात्री सलमानने बांद्रयामध्ये आपल्या आलिशान लॅण्ड क्रूझर गाडीखाली पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला चार जण जखमी झाले होते.
सहा मे रोजी सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना सलमानला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सलमानने लगेचच या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने त्याला जामिन मंजूर केला. विशेष म्हणजे सलमानला पाच वर्षांची शिक्षा होऊनही एकदिवसही तुरुंगात काढावा लागला नाही.

Previous Post

कुख्यात गुंड अप्पा लोंढे याचा खून

Next Post

मोदींचा कारभार अजूनही मुख्यमंत्र्यासारखाच – चिंदबरम

Next Post
मोदींचा कारभार अजूनही मुख्यमंत्र्यासारखाच – चिंदबरम

मोदींचा कारभार अजूनही मुख्यमंत्र्यासारखाच - चिंदबरम

E page

E page

E page

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com