• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 6, 2024

कांदा बटाटा मार्केटची पडझड झाल्यास जबाबदारी कोणाची? : हाजी शाहनवाझ खान

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : मुंबई कैषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटच्या या समस्येबाबत आम्ही १० जानेवारी २०२४ रोजीही लेखी निवेदन दिले होते. आपणाकडून ते निवेदन “RAJESH KUMAR ACS (Coop & Mkt)” acs.coop@maharashtra.gov.in>

यांना फॉरवर्ड करण्यात आले आहे. यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. समस्या गंभीर आहे. उद्या या धोकादायक मार्केटमध्ये पडझड होवून जिवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण असणार? याचेही राज्य सरकारने आम्हाला उत्तर द्यावे अशी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे  प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबईतील तुर्भे येथे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या बाजार समितीमध्ये कांदा बटाटा, फळ , भाजी, किराणा दुकान, धान्य अशी पाच मार्केट आहे. या पाच मार्केटमध्ये कांदा बटाटा मार्केटची गेल्या दोन –अडीच दशकापासून धोकादायक अवस्था आहे. सिडकोने या मार्केटचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे केल्याने मार्केट सुरू होताच काही वर्षांमध्येच स्लॅप कोसळणे, लोखंडी सळ्या बाहेर येणे, तडे जाणे, वाळू गळणे अशा प्रकाराचा सामना मार्केटमधील बाजार समितीचे कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, माथाडी, मापाडी, पालावाल, मेहता, खरेदीदार, शेतकरी यांना करावा लागला आहे. अडीच दशके मार्केट धोकादायक अवस्थेत असतानाही राज्य सरकार मार्केट पुनर्बांधणीबाबत काहीही करत नाही, ही शोकांतिका व संतापजनक बाब असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी म्हटले आहे.

या मार्केटमधील घटकांना आज जीव मुठीत ठेवून वावरावे लागत आहे. नवी मुंबई महापालिकेनेही मार्केट धोकादायक करून आज २० वर्षांचा कालावधी लोटला तरी मार्केटमध्ये व्यवहार होत आहेत. गाळ्यांची अवस्था धोकादायक आहे. अनेकदा दुर्घटनाही घडल्या आहेत. मोठी दुर्घटना झाल्यावर सरकार पुनर्बांधणीबाबत निर्णय घेणार आहे का?  मार्केटमध्ये पडझड झाल्यास बाजार समितीचे कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, माथाडी, मापाडी, पालावाल, मेहता, खरेदीदार, शेतकरी यांच्या जिविताला धोका निर्माण होवू शकतो. समस्येचे गांभीर्य पाहता, ही दुर्घटना टाळण्यासाठी आपण संबंधितांना या मार्केटच्या पुनर्बांधणीबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Previous Post

आर्वीच्या शिवनेरी विद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात

Next Post

राहूल गेठेप्रकरणी महाराष्ट्र कर्मचारी युनियन न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

Next Post
शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

राहूल गेठेप्रकरणी महाराष्ट्र कर्मचारी युनियन न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

बेलापूर विधानसभामध्ये नमो चषक क्रिकेट स्पर्धा जल्लोषात संपन्न : आ. मंदाताई म्हात्रे 

बेलापूर विधानसभामध्ये नमो चषक क्रिकेट स्पर्धा जल्लोषात संपन्न : आ. मंदाताई म्हात्रे 

नवी मुंबईत साकारणार महाराष्ट्र भवन, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

नवी मुंबईत साकारणार महाराष्ट्र भवन, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com