• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 2, 2023

प्रभाग ३४ मधील साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबवा : सुजाता सुरज पाटील

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग ३४ मधील साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबवा : सुजाता सुरज पाटील

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  प्रभाग ३४ मधील साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण अभियान राबविण्याची लेखी मागणी प्रभाग ८५च्या माजी नगरसेविका व नवी मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ३४ मध्ये सारसोळे गाव, कुकशेत गाव, नेरूळ सेक्टर ६, ८, १० या परिसराचा समावेश होत आहे. गेली तीन महिने पडत असलेल्या पावसामुळे या परिसरात साथीच्या आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत. साथीच्या आजारामध्ये मलेरिया व डेंग्यूच्या रूग्णांचा अधिक समावेश आहे. डासांच्या उद्रेकामुळे साथीच्या आजारांचा उद्रेक झाला आहे. रुग्ण खासगी दवाखाने व खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने पालिका दरबारी या रूग्णांची कागदोपत्री नोंद होत नाही आणि साथीच्या आजारांचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास येत नाही. डासांमुळे रहीवाशी व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. साथीच्या आजारांना नियत्रंणात आणण्यासाठी डास निर्मूलन मोहीम व्यापक प्रमाणावर राबविणे आवश्यक आहे. डासांचा उपद्रव संपुष्ठात आल्यास साथीच्या आजारांवर नियत्रंण मिळविणे सहज शक्य आहे. आज प्रभाग ३४ मधील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये, चाळींमध्ये तसेच एलआयजी परिसरात मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण पहावयास मिळत आहे. साथीच्या आजारावर नियत्रंण मिळविण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात, गावागावातील गल्लोगल्लीत तसेच नेरूळ सेक्टर आठ व दहामधील एलआयजी वसाहतींमधील कानाकोपऱ्यात सातत्याने धुरीकरण अभियान राबविणे आवश्यक आहे डासांचा उद्रेक नियत्रंणात न आल्यास साथीच्या आजारांचा स्फोट होण्याची भीती आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रभाग ३४ मधील कानाकोपऱ्यात पालिका प्रशासनाने धुरीकरण अभियान सातत्याने व्यापक प्रमाणावर राबविण्याची मागणी सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

लक्षवेधी व आकर्षक गोवर्धनी माता मंदिर प्रवेशव्दाराचा भव्यतम शुभारंभ

Next Post

तुलसी विहार दुर्घटनेतील मयतांच्या परिवारांना मदत करण्यास सरकार उदासिन

Next Post
तुलसी विहार दुर्घटनेतील मयतांच्या परिवारांना मदत करण्यास सरकार उदासिन

तुलसी विहार दुर्घटनेतील मयतांच्या परिवारांना मदत करण्यास सरकार उदासिन

काँग्रेसची वॉर रुम भाजपाच्या फेक न्यूजला सडेतोड उत्तर देणार

काँग्रेसची वॉर रुम भाजपाच्या फेक न्यूजला सडेतोड उत्तर देणार

नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

पनवेल शहरातील शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प वेतनाची चौकशी करण्याची एमआयएमची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com