• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 16, 2023

कोपरखैराणेत भाजपकडून मूक रॅली

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
कोपरखैराणेत भाजपकडून मूक रॅली

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई -: आ. गणेश नाईक व नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक  यांच्या नेतृत्वात देश फाळणी विभाजन विभीषीका स्मरण दिनानिमित्त ऐरोली विधानसभा क्षेत्रात मूक रॅलीचे आज आयोजन करण्यात आले होते. 

भारत-पाकिस्तान फाळणीच्या भयानकतेचा स्मृतिदिवस हा १४ ऑगस्ट आहे . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना लाखो लोकांना विस्थापित करणारा आणि मृत्यूच्या दाढेत टाकणारा देश फाळणीचा ७५ वर्षांपूर्वी घेतलेला  अत्यंत चुकीचा निर्णय होता . १.३ कोटी लोकांना आपले घर आणि परिसरातून विस्थापित व्हावे लागले तर जवळपास १० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  फाळणीचा त्रास सहन केलेले आणि त्यामध्ये जीव गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी १४ ऑगस्ट हा दिवस स्मृती दिवस म्हणून जाहीर केला . या दिवसाचे औचित्य साधून लोकनेते आमदार गणेश नाईक आणि भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात कोपरखैरणे डी मार्ट ते रा. फ.‌नाईक विद्यालयापर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते . या मूक मोर्चामध्ये लोकनेते आमदार गणेश नाईक ,  भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक , माजी खासदार डॉ संजीव नाईक , माजी महापौर सागर नाईक यांच्या समवेत माजी नागरसवेक , भाजप कार्यकर्ते , पदाधिकारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. मूक मोर्चा च्या सांगता प्रसंगी फाळणीवर आपले विचार मांडण्यासाठी नवी मुंबई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अविनाश गव्हाणे उपस्थित होते . यावेळी रा. फ. नाईक विद्यालयात देश फाळणीची भयावहता दर्शविणारे चित्र प्रदर्शन देखील मांडण्यात आले होते.

 कोट 

स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत असताना देशाच्या फाळणीमुळे ज्या लाखो  देशवासीयांना अनंत यातना सहन कराव्या लागल्या कित्येकांचे प्राण गेले त्या सर्वांना विभाजन विभीषीका स्मरण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.

–  आमदार गणेश नाईक

Previous Post

शिवम सोसायटीत स्वातंत्र्य दिन उत्साहात

Next Post

सानपाडा नोड, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरात साथीच्या आजारांविषयी माहिती संकलित करा : पांडुरंग आमले

Next Post
सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

सानपाडा नोड, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरात साथीच्या आजारांविषयी माहिती संकलित करा : पांडुरंग आमले

सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

सानपाडा कॉलनी, पामबीच, गावामधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये धुरफवारणी करा : पांडुरंग आमले

स्वातंत्र्यदिनी घणसोली सेक्टर ४ येथे नवीन नागरी आरोग्य केंद्र कार्यान्वित

स्वातंत्र्यदिनी घणसोली सेक्टर ४ येथे नवीन नागरी आरोग्य केंद्र कार्यान्वित

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com