• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 20, 2022

खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट

adminbyadmin
in टॉप न्यूज, महाराष्ट्र
0
खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट

शेतकरी पुत्र राजेंद्र नवले यांची  कृषीमंत्री दादाजी भुसेंकडे मागणी

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील

संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

बीड : महाराष्ट्रात सध्या रब्बी उन्हाळी हंगामात पेरणी सुरु आहेत .ऊस. फळबाग. भाजीपाला. गहु या पिकासाठी शेतकऱ्यांकडुन खताची मागणी वाढत आहे . त्याचवेळी खतांच्या किंमतीत ५० किलोच्या गोणीमागे जवळपास २००  रूपयांची अचानक दरवाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खतांची दरवाढ रद्द करून जुन्याच दराने खतांची पुन्हा विक्री करण्याची बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा गावातील शेतकरीपुत्र राजेंद्र नवले यांनी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे एका लेखी निवेदनातीन केली आहे.

रासायनिक खत कंपन्यांनी त्यांच्याकडील जुन्या खतांचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा  व याबाबत कृषी विभागाने ही लक्ष ठेवावे. रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे  लागवड योग्य क्षेत्र वाढलेले आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत असताना दुसरीकडे खते बी बियाणे  रासायनिक खते यांच्या किंमती वाढत आहेत.  केंद्र सरकारने व  राज्य सरकारने  खत विक्री दर नियंत्रित करावे. महागडे खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. दर वाढल्यामुळे शेतकऱ्यामध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. ६ डिंसेबर २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार  प्रति ५० किलो बँगचा खतनिहाय दर

१०.२६.२६. १४४० (१६४०) १७० रुपये वाढ

१६.२०.१३.   १०७५ ( १२५०) १७५  रुपये वाढ

१५.१५.१५.०९.     ११८० (१३७५) १९५  रुपये वाढ

खताचे भाव कमी करण्याची मागणी शेतकरी पुत्र राजेंद्र नवले यांनी केले आहे

Previous Post

राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्षांचा कॉग्रेसमध्ये प्रवेश

Next Post

प्रभाग ७६ मध्ये धुरीकरण तसेच गटारांची तळापासून सफाई करा : पांडुरंग आमले

Next Post
एक दिवा राम मंदिरासाठी, एक दिवा प्रभू श्री रामासाठी, सानपाड्यात रविवारी दिपोत्सव

प्रभाग ७६ मध्ये धुरीकरण तसेच गटारांची तळापासून सफाई करा : पांडुरंग आमले

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

आयुक्तसाहेब, डासांच्या उद्रेकाने त्रस्त झालेल्या रहीवाशांना दिलासा द्या : संदीप खांडगेपाटील

प्रभाग ८६ मध्ये आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा आणि ई – श्रम कार्ड शिबीर उत्साहात

प्रभाग ८६ मध्ये आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा आणि ई - श्रम कार्ड शिबीर उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com