• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 25, 2021

नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावात कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्याची समस्या दूर करा : संदीप खांडगेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक स्वच्छतागृहांचे निर्जंतुकीकरण करा : संदीप खांडगेपाटील

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावात कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी संपुष्ठात आणावी अशी लेखी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी  महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

नेरूळ सेक्टर सहा परिसरातील रहीवाशांना तसेच सारसोळे गावच्या ग्रामस्थांना गेल्या काही महिन्यापासून कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. रहीवाशांनी, ग्रामस्थांनी विविध राजकीय घटकांकडे तक्रारी केल्यावर अथवा पाणीपुरवठ्याशी संबंधित नायडू यांच्याकडे तक्रार केल्यावर तसेच पालिका अधिकाऱ्यांचे अभियान झाल्यावर दोन-तीन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होतो. त्यानंतर पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो. पहाटे ४ ते ४.१५ वाजता पाणी येते व सकाळी ८ वाजेपर्यत पाणी असायचे, पण गेल्या काही दिवसांपासून सकाळी ९ वाजेपर्यत पाणी असते. सांयकाळी ८ ते ९  या वेळेत पाणी येते. पाणी कमी दाबाने असल्याने रहीवाशांना पाण्याच्या समस्येचा त्रास सहन करावा  लागत आहे. आठ-दहा सदनिका असलेल्या छोट्या इमारतींना पाण्याचा त्रास होत नाही, पण २० ते ४० अथवा त्याहून जास्त सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना कमी दाबाच्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. नेरूळ सेक्टर सहाचे रहीवाशी तसेच सारसोळे गावचे ग्रामस्थ हे करदाते असून पाण्याचे देयकही वेळेवर भरतात. मग त्यांनी कमी दाबाच्या पाण्याविोषयी अजून किती काळ विविध राजकारण्यांकडे तक्रारी करायच्या. सारसोळे गावच्या ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना माफक पाणी मिळण्याचा अधिकार नाही का? सांयकाळी केवळ एक तास पाणी असल्याने पाणी पूर्ण भरताही येत नाही. त्यामुळे सांयकाळी किमान एक तास पाणी वाढवून मिळण्याची मागणी नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांकडून तसेच सारसोळे गावच्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने कमी दाबाच्या पाण्याची समस्या संपुष्ठात आणून माफक प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे व सांयकाळी पाण्याच्या वेळेत एक तासाने वाढ करावी याविषयी संबंधितांना निर्देश देवून नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना व सारसोळे गावच्या ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यान व क्रिडांगणाची दुरावस्था दूर करा : संदीप खांडगेपाटील

Next Post

नेरूळ सेक्टर सहा परिसरात भुरट्या चोरांसह गर्दुल्यांचा उपद्रव

Next Post
नेरूळ सेक्टर सहा परिसरात भुरट्या चोरांसह गर्दुल्यांचा उपद्रव

नेरूळ सेक्टर सहा परिसरात भुरट्या चोरांसह गर्दुल्यांचा उपद्रव

नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

फेस्टीव्हल अॅडव्हान्ससह विशेष भत्यासाठी इंटक आग्रही

महापालिकेतील वाहन चालकांना बायोमेट्रीक पध्दत लागू करू नका : रवींद्र सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com