• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 16, 2021

शाळांतील कोरोना रूग्ण हटवून तेथील क्वारन्टाईंन सेंटर बंद करून शाळा पूर्ववत सुरू करा : हाजी शाहनवाझ खान

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
अतिवृष्टीग्रस्त भागातील महापालिकेच्या कार्याची एमआयएमने केली प्रशंसा

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : महापालिका व खासगी शाळांतील कोरोना रूग्ण (विशेषत: तुरूंगातील कैदी)  हटवून ते क्वारन्टाईंन सेंटर बंद करून शाळा पूर्ववत सुरू करण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

राज्यात कोरोना महामारीचे प्रमाण आटोक्यात आल्यावर राज्य सरकारने दि. ३ ऑक्टोबर २०२१ पासून शाळा सुरू केल्या आहेत. शाळा सुरू करण्याच्या घटनेला आज १२ दिवसाचा कालावधी लोटला तरी मुंबईतील जवळपास ७९ शाळा बंदच आहेत. या शाळांमध्ये महापालिका व खासगी शाळांचा समावेश आहे. शाळा बंद असल्याने या शाळेतील मुलांना आजही ऑनलाईन पध्दतीनेच शिकविण्यात येत आहे. चौकशी केल्यावर या शाळा क्वारन्टाईंन सेंटर असल्याने सुरू करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. जवळपास ३०० कैदी या शाळांमध्ये कोरोना आजारावर उपचार घेत असल्याचे समजले आहे. कैदी सांभाळणे ही सरकारची जबाबदारी आहे, शाळांची नाही. कैद्यांच्या उपचाराची अन्यत्र तातडीने व्यवस्था करण्यात यावी. मुलांच्या शाळा लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे. या शाळांतील कैदी अन्यत्र उपचारासाठी हलवून शाळांमधील क्वारन्टाईंन सेंटर बंद करून शाळा त्वरीत सॅनिटाईज करण्यात याव्यात. तसेच लवकरात लवकर शाळांतून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिकविण्यात यावे. केवळ कैद्यांच्या उपचारासाठी मुलांच्या शाळांना क्वारन्टाईंन सेंटर बनविणे व मुलांना आफॅलाईन शिकविण्यापासून वंचित ठेवावे हे चित्र पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह नाही. राज्य सरकारने तात्काळ या कैद्यांना अन्यत्र हलवून येथील क्वारन्टाईंन सेंटर बंद करावे व मुलांना शाळेत शिकविण्यास सुरूवात करावी, यासाठी संबंधितांना आदेश देण्याची हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

Previous Post

कॉंग्रेसच्या ‘गौरी गणपती सजावट’ स्पर्धेचे बक्षिस वितरण उत्साहात

Next Post

सानपाड्यात सुकन्या योजना राबविण्यासाठी वासकर दांपत्यांचा पुढाकार

Next Post
सानपाड्यात सुकन्या योजना राबविण्यासाठी वासकर दांपत्यांचा पुढाकार

सानपाड्यात सुकन्या योजना राबविण्यासाठी वासकर दांपत्यांचा पुढाकार

महाडच्या विकासाचा माणिकराव जगताप यांचा वारसा पुढे घेऊन जावू : नाना पटोले

महाडच्या विकासाचा माणिकराव जगताप यांचा वारसा पुढे घेऊन जावू : नाना पटोले

नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com