• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 1, 2021

कोकणात झालेल्या अतिवृष्टीने बाधित लोकांना मिळालेली मदत जाहिर करा : हाजी शाहनवाझ खान

adminbyadmin
in Uncategorized
0
अतिवृष्टीग्रस्त भागातील महापालिकेच्या कार्याची एमआयएमने केली प्रशंसा

स्वाती इंगवले : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोकणात झालेल्या अतिवृष्टीने बाधित लोकांना मिळालेली मदत व करण्यात आलेले पंचनामे जाहिर करण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी एका लेखी निवेदनातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

गेल्या चार दिवसांपासून मराठवाडा विभागात होत असलेल्या अतिवृष्टीने त्या भागाची खूपच हानी झाली असून बळीराजाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. मागील महिन्यात कोकण भागात झालेल्या अतिवृष्टीने कोकणवासियांचीही खूप हानी झाली होती. चिपळूण भागात तर घराघरात चिखल पसरला होता. तेथील लोकांचे संसार व गृहोपयोगी सर्व वस्तूंची हानी झाली होती. या घटनेला महिन्याचा कालावधी लोटला असून कोकण भागात झालेल्या अतिवृष्टीत बाधित झालेल्या लोकांना आपण आजवर काय मदत केली आहे. कोणकोणत्या भागात किती जणांना सरकारी पातळीवर मदत करण्यात आली आहे याची माहिती मिळावी अशी मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Previous Post

नवी मुंबईत कोरोनाचे आज ५३ रूग्ण, १ मृत्यू

Next Post

महानंद ही महाराष्ट्राची अस्मिता : रणजितसिंह देशमुख

Next Post
महानंद ही महाराष्ट्राची अस्मिता : रणजितसिंह देशमुख

महानंद ही महाराष्ट्राची अस्मिता : रणजितसिंह देशमुख

सोमवारपासून नवी मुंबईत ८ वी ते १२ वी वर्ग सुरु होणार

सोमवारपासून नवी मुंबईत ८ वी ते १२ वी वर्ग सुरु होणार

महात्मा गांधींच्या विचाराने देशालाच नाहीतर जगाला दिशा दिली : नाना पटोले

महात्मा गांधींच्या विचाराने देशालाच नाहीतर जगाला दिशा दिली : नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com