• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 1, 2021

सोमवारपासून नवी मुंबईत ८ वी ते १२ वी वर्ग सुरु होणार

adminbyadmin
in Uncategorized
0
सोमवारपासून नवी मुंबईत ८ वी ते १२ वी वर्ग सुरु होणार

शासकीय सूचनांचे पालन करावे लागणार

स्वाती इंगवले : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : ७ जुलै २०२१ व १० ऑगस्ट २०२१ रोजीच्या शासन परिपत्रकांन्वये राज्यातील शाळा/विद्यालयातील वर्ग सुरू करणेबाबत शासनाकडून यापूर्वीच मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. २४ सप्टेंबर २०२१ च्या शासन परिपत्रकान्वये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वीच्या शाळांचे वर्ग  ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरक्षितपणे सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

त्यास अनुसरुन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता ८ वी ते १२ वीच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा व विद्यालये ४ ऑक्टोबर २०२१पासून सुरक्षितपणे सुरू करणेबाबतचे आदेश निर्गमित केले आहे. त्यामध्ये शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासंदर्भात शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.

तसेच महानगरपालिकेच्या आठही विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना त्यांच्या क्षेत्रासाठी ‘शाळा तपासणी अधिकारी’ म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे. त्यांनी आपल्या क्षेत्रातील सर्व शाळांची तपासणी करून शासनाने दिलेल्या सूचनांचे शाळा व्यवस्थापन पालन करते किंवा नाही याबाबत तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत.

सध्याची कोविड-१९ साथरोगाची परिस्थिती लक्षात घेता सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या आरोग्याविषयी सर्वोतोपरी काळजी घ्यावी तसेच त्यांना शाळेच्या आवारात सुरक्षितपणे पोहचविण्याची दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे बऱ्याच कालावधीपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापनाने शाळेमध्ये आनंददायी वातावरण निर्माण करावे तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी सर्वोतोपरी काळजी घेऊन विद्यार्थ्याचे आरोग्य सुदृढ राहील याची काटेकोर दक्षता घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

महानंद ही महाराष्ट्राची अस्मिता : रणजितसिंह देशमुख

Next Post

महात्मा गांधींच्या विचाराने देशालाच नाहीतर जगाला दिशा दिली : नाना पटोले

Next Post
महात्मा गांधींच्या विचाराने देशालाच नाहीतर जगाला दिशा दिली : नाना पटोले

महात्मा गांधींच्या विचाराने देशालाच नाहीतर जगाला दिशा दिली : नाना पटोले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा लोकार्पण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा लोकार्पण

भाईंदर उत्तन येथील मच्छिमारांना दिलासा

भाईंदर उत्तन येथील मच्छिमारांना दिलासा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com