• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 10, 2021

वाशी गावात क्रांतिदिनी स्व. दि. बा. पाटील विमानतळाच्या नामकरणाची पेटली मशाल

adminbyadmin
in Uncategorized
0
वाशी गावात क्रांतिदिनी स्व. दि. बा. पाटील विमानतळाच्या नामकरणाची पेटली मशाल

नवी मुंबई : नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी उभारलेल्या लढ्याच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाची जनजागृती करण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांतिदिनी सर्वपक्षीय कृती समिती अंकित नवी मुंबई महानगपालिका क्षेत्र समन्वय समितीच्या वतीने  वाशी गाव येथे ‘मशाल मार्च’चे आयोजन  करण्यात आले.  
सिडकोतर्फे उभारण्यात येत असलेल्या आंतराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी प्रकल्पग्रस्तांच्या संघटना, संस्था, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींसह सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांची आहे. सिडकोने संचालक मंडळाच्या बैठकीत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आंतराष्ट्रीय विमानतळाला देण्याचा प्रस्ताव प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता मंजूर करून तो राज्य शासनाकडे पाठविला आहे. ज्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.
सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने सिडको व राज्याच्या मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे विनंती करून देखील राज्य सरकार सिडकोने घेतलेल्या निर्णयावर ठाम असल्याने प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेत मानवी साखळी व त्यानंतर सिडकोला घेराव आंदोलन केले या घेराव आंदोलनाला प्रकल्पग्रस्त व अन्य समाज यांचा मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादानंतर, १५ ऑगस्टपर्यंत सिडकोने आपला निर्णय बदलून दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याबाबत कार्यवाही सुरु केली नाही तर १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता.

परंतु, सिडको आणि राज्य सरकार यांच्याकडून कोठेही हालचाल सुरु नसल्याने १६ ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलनाची जनजागृती व नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त वाशी गाव प्रेमनाथ पाटील चौक येथे ‘मशाल मार्च’ काढून ‘दडपशाही चले जाव’
 चा नारा देत काम बंद आंदोलनाची जनजागृती करण्यात आली.  

सदर मोर्चात महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत व युवा नेते निशांत भगत यांच्यासह स्थानिक भूमिपुत्र व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  

Previous Post

लांडेवाडी येथील जनता दरबारात बैलगाडा मालकांसोबत शर्यतबंदी उठवण्याबाबत झाली चर्चा

Next Post

काँग्रेसच्या उपक्रमांनाही कुणी का फिरकत नाही!

Next Post
मोदी सरकारच्या अन्याय, अत्याचाराविरोधात काँग्रेसचा ‘भाजपा चले जाव’चा नारा

काँग्रेसच्या उपक्रमांनाही कुणी का फिरकत नाही!

महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

शाळेच्या दाखल्यासाठी हजार रूपयाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करा : रवींद्र सावंत

नवी मुंबई महानगरपालिकेने पूरग्रस्त भागात केलेल्या मदतकार्याची चिपळूणकरांनी आभार मानत केली प्रशंसा

नवी मुंबई महानगरपालिकेने पूरग्रस्त भागात केलेल्या मदतकार्याची चिपळूणकरांनी आभार मानत केली प्रशंसा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com