• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 30, 2021

प्रभाग ८२ व ८४ मध्ये होत असलेला दूषित पाण्याचा पुरवठा थांबवा – विद्या भांडेकर

adminbyadmin
in Uncategorized
0
एलआयजी परिसरात कचरा संकलनासाठी दिवसातून दोन वेळा घंटागाड्या पाठवा : विद्या भांडेकर

संदीप खांडगेपाटील – ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

नवी मुंबई : प्रभाग ८२ व ८४ मध्ये गेल्या काही दिवसापासून होत असलेला दूषित पाण्याचा पुरवठा थांबवून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.महापालिका प्रभाग ८२ व ८४ मध्ये नेरूळ सेक्टर २ आणि ४, तसेच जुईनगर नोडचा समावेश होत आहे.  येथील रहीवाशांना गेल्या ७ ते ८ दिवसापासून पालिका प्रशासनाकडून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्या त्या भागातील गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशांनी कार्यालयात येवून दूषित पाण्याविषयी तक्रारीही केल्या आहेत. कदाचित तलाव भागात पाऊस असल्याने चिखलाचे पाणी येत असावे असा समज झाल्याने सुरूवातीला २ ते ३ दिवस रहीवाशी शांत होते, तथापि त्यानंतरही ४-५ दिवस दूषित पाणी येतच असल्याने रहीवाशी भयभीत झाले आहेत. दूषित पाण्यामुळे आजाराची लागण होण्याची भीती आहे. आधीच कोरोनाच्या तणावाखाली रहीवाशी आला दिवस ढकलत आहेत. समस्येचे गांभीर्य पाहता, संबंधितांना दूषित पाण्याची समस्या दूर करून रहीवाशांना स्वच्छ पाणी मिळणेबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी केली आहे.

Previous Post

माझा वाढदिवस साजरा करू नका, पुरग्रस्त व कोरोना बाधितांना मदत करावी

Next Post

विधवा महिलांना मदतीसाठीची विवाह नोंदणी प्रमाणपत्राची जाचक अट शिथील करा : नामदेव भगत

Next Post
मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाला सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी : नामदेव भगत

विधवा महिलांना मदतीसाठीची विवाह नोंदणी प्रमाणपत्राची जाचक अट शिथील करा : नामदेव भगत

सेवादल काँग्रेसचा कणा आहे : नाना पटोले

सेवादल काँग्रेसचा कणा आहे : नाना पटोले

गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्यसंपन्न पर्वाचा अंत  : नाना पटोले

गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्यसंपन्न पर्वाचा अंत : नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com