• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 23, 2019

शिवसेना-भाजपचा भ्रम जनता उतरवून टाकेेल : अशोक चव्हाण

adminbyadmin
in मुंबई
0
लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?: खा. अशोक चव्हाण

मुंबई  : सत्तेसाठी काहीही करणाऱ्या सेना-भाजपत सध्या छोटा-भाऊ आणि मोठा भाऊ कोण? यावरून वाद सुरु आहेत. मात्र, त्यामुळे राज्यातील जनतेचे हाल होत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत केली. भाजप-सेनेला लोकसभा निवडणूक जिंकायची होती म्हणून त्यांना त्यावेळी शेतकरी आणि राज्यातील इतर प्रश्न दिसत होते. आता त्यांना कोणाशी देणेघेणे उरले नसल्याचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयावरून दिसत असल्याचे चव्हाण म्हणाले.

औरंगाबाद येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या विषयावर ‘कर्जमाफी बरोबर सरकारी तिजोरीचाही विचार केला पाहिजे’ असे विधान केल्याने त्यावर चव्हाण यांनी जोरदार टीका केली. निवडणूक झाली, सरकार आले म्हणून शिवसेनेला शेतकऱ्यांची गरज राहिली नाही. सध्या वातावरण आपले आहे, असा सेनेचा समज आहे. त्यामुळेच त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला बगल देत सरकारच्या तिजोरीची चिंता केली. यामुळेच विधानसभेला शेतकऱ्यांची गरज नाही, असे भाजप सेनेला वाटते. मात्र, त्यांचा सर्व भ्रम राज्यातील जनता उतरून टाकेल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी म्हणूनच काँग्रसने विधानसभेसाठी अर्ज करण्यासाठी ६ जुलैपर्यंत मुदत वाढवली आहे. यात अनेक तरुण उमदेवार समोर येतील अशी अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनाला सुरूवात केली असून, विविध पातळ्यांवर तयारी सुरू झाली आहे.

नियमितपणे विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजनाचा आणि पूर्वतयारीचा आढावा घेत आहोत. याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी अर्ज मागवले आहेत. यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Previous Post

सोशल मीडियावरील शिवीगाळीविरोधात सचिन सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यानेच पाणी बिल थकविले

Next Post
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यानेच पाणी बिल थकविले

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यानेच पाणी बिल थकविले

नेरूळ पश्चिमेला प्रभाग ९६/९७ मध्ये राष्ट्रवादीकडून गुणवंतांचा घरोघरी जावून सत्कार

नेरूळ पश्चिमेला प्रभाग ९६/९७ मध्ये राष्ट्रवादीकडून गुणवंतांचा घरोघरी जावून सत्कार

लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?: खा. अशोक चव्हाण

फसव्या कर्जमाफीचे पाप कोणाचे?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com