• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 18, 2019

नेरूळ सेक्टर 4 मधील नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानाला अश्लिलतेचा विळखा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर 4 मधील नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानाला अश्लिलतेचा विळखा

नवी मुंबई : महापालिका नेरूळ पश्चिम येथील सेक्टर 4 मधील विभाग कार्यालयासमोरीलच महापालिकेचे नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानाला सकाळपासूून ते रात्री उशिरापर्यत अश्लिलतेचा विळखा पडल्याचे पहावयास मिळत आहेे. स्थानिक रहीवाशांनी याबाबत वेळोवेळी संताप व्यक्त करूनही पोलीस व महापालिका प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येेत आहेे.
स्थानिक रहीवाशांनी महापालिका ब प्रभाग समितीचे सदस्य मनोज यशवंत मेेहेर यांची भेट घेवून उद्यानाला अश्लिलतेच्या विळख्यातून मुक्त करण्याची मागणी केली. स्थानिकांसोबत मनोज मेेहेर यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उद्यानात फेरफटका मारला असता तीन कॉॅलेजवयीन मुले व तीन कॉलेजवयीन मुली उद्यानातील बाकड्यावर नको ते चाळे खुलेआमपणे करताना आढळूून आली. याबाबत मनोेज मेहेेर यांनी महापालिका विभाग अधिकारी तायडे यांच्याशी संपर्क करून वरील समस्येची कल्पना दिली व तायडेंना व्हॉटसअपवर फोटोही पाठवून मनोेज मेहेेर यांनी समस्येचे गांंभीर्य निदर्शनास आणून दिलेे. विभाग अधिकारी तायडे यांंनी संबंधित अधिकारी रोहेकर यांना निर्देश देतो, असे सांगितले.
स्थानिक रहीवाशांनी उद्यानात आपणास कधीही सुरक्षा रक्षक दिसला नसल्याचे सांगितले. उद्यानात सुरक्षा रक्षक दुपारी 3 ते 10 असतो असे यावेळी उद्यानात माळीकाम करणार्‍या कामगाराने सांग्गितलेे. तथापि स्थानिक मात्र सुरक्षा रक्षक असेल तर दुपारी ते रात्री उशिरापर्यत उद्यानात अश्लिल चाळे होतातच कसे, सुरक्षा रक्षक करतो तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला. उद्यानात कोणता अनुचित प्रकार घडल्यास अथवा व्याभिचार, अत्याचाराची घटना घडल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा मनोज मेेहेेर यांनी यावेळी दिला.

Previous Post

जानेवारी अर्धा लोटला तरी मूषकवाल्यांना ऑक्टोबरचा पगार मिळाला नाही

Next Post

! नेतृत्व नसलेली महासभा !

Next Post
! नेतृत्व नसलेली महासभा !

! नेतृत्व नसलेली महासभा !

लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?: खा. अशोक चव्हाण

लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?: खा. अशोक चव्हाण

लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचे सरकार आणा: खा. अशोक चव्हाण

लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचे सरकार आणा: खा. अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com