• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 6, 2018

रोहित आणि विराटच्या मैत्रीत फूट? सोशल मीडियावर परस्परांना केले ‘अनफॉलो’

adminbyadmin
in देश - विदेश
0

कसोटी मालिकेत इंग्लंडकडून झालेल्या पराभवामुळे आधीच भारतीय संघ अडचणीत सापडलेला असताना आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर रोहित आणि विराट दोघांनी परस्परांना अनफॉलो केले आहे. रोहितने तर विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मालाही अनफॉलो केले आहे.

सोशल मीडियावरील या घडामोडींमुळे टीम इंडियात नेमकं काय सुरु आहे ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघे इंस्टाग्राम आणि टि्वटरवर परस्परांना फॉलो करायचे. पण आता दोघांनीही परस्परांना अनफॉलो केले आहे. महत्वाच म्हणजे तिघांपैकी कोणाकडूनही अद्याप याबाबत काहीही खुलासा करण्यात आलेला नाही. वनडे आणि टी-२० संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहित शर्माला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात स्थान देण्यात आलेले नाही.

पहिल्या तीन कसोटीतच नव्हे तर उर्वरित दोन कसोटीसाठी सुद्धा रोहितची संघात निवड करण्यात आलेली नाही. उर्वरित दोन कसोटीसाठी रोहितची संघात निवड होईल अशी अपेक्षा होती. संघ निवडीत कर्णधाराची भूमिका खूप महत्वाची असते. रोहितला संधी न मिळणे हेच दोघांमधल्या नाराजीचे कारण असू शकते अशी चर्चा आहे. १५ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आशिया चषकासाठी कर्णधारपदाची धुरा रोहितकडे सोपवण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या कर्णधार कोहलीला आशिया चषकात विश्रांती देण्यात आली आहे.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील मल:निस्सारण वाहिन्याच्या चेम्बर्स(झाकणांची) इन कॅमेरा मोजणी करण्याची संदीप खांडगेपाटील यांची महापौर व आयुक्तांकडे मागणी

Next Post

नेरूळ सेक्टर सहा परिसरात तसेच नेरूळ प्रभागातील अन्य परिसरात कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

Next Post
नेरूळ सेक्टर सहा परिसरात तसेच नेरूळ प्रभागातील अन्य परिसरात कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

नेरूळ सेक्टर सहा परिसरात तसेच नेरूळ प्रभागातील अन्य परिसरात कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

मालकांना भाडोत्री करणार्‍या प्रवृत्तींना लोकनेते गणेश नाईक यांनी फटकारले

मालकांना भाडोत्री करणार्‍या प्रवृत्तींना लोकनेते गणेश नाईक यांनी फटकारले

मनसैनिकाने फोन केला अन् राम कदमांना राग आला!

मनसैनिकाने फोन केला अन् राम कदमांना राग आला!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com