• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 17, 2018

गाडी पार्किगच्या वादामुळे १ वर्षाचा तुरूंगवास

adminbyadmin
in मुंबई
0
गाडी पार्किगच्या वादामुळे १ वर्षाचा तुरूंगवास

मुंबई : मोठ्या शहरात गाडी पार्किंगवरुन नेहमीच किरकोळ वाद होतात. मात्र, मुंबईत पार्किंग वादावरुन एका व्यक्तीला १ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सन २०१४ साली ही घटना घडली होती. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीनंतर न्यायालयानेे संबंधित व्यक्तीला १ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
एका व्यक्तीचा गाडी पार्किंगवरुन एका एअर होस्टेससोबत वाद झाला होता. संबंधित महिला ऑफिसला जाण्यासाठी निघाली होती, त्यावेळी आरोपीची कार अशा ठिकाणी लागली होती, जी बाहेर काढणे अवघड बनले होते. त्यामुळे आरोपीने महिलेला काही अपशब्द सुनावले. तुमच्यासारख्या उच्चभ्रू लोकांमुळेच आमचं जगण कठीण झालयं, तू आणि तुझ्या खरचे या बिल्डींगला कलंक आहेत, असे या व्यक्तीने महिलेला सुनावले. त्यामुळे आरोपीने महिलेच्या स्वाभीमानाला ठेस पोहचविली असून सार्वजनिक ठिकाणी अशी वर्तणूक अशोभनीय असल्याचे सांगत न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे.
महिलाने न्यायालयात सांगितले की, या घटनेच्या दोन महिन्यांनंतर मी वडिल आणि बहिणीसोबत बाहेर जात होते. त्यावेळी पुन्हा हा व्यक्ती आमच्यासमोर आला. त्यावेळी, मी त्यांना समजावून सांगताना, यापुढे कुठल्याही महिलांशी असे न वागण्याचा सल्ला दिला. त्यावेळी आरोपीने माझ्या वडिलांसोबत वाद घालत असभ्य भाषा वापरली. तसेच जा, जे करायचेय ते करा, असेही अरेरावीने बोलल्याचे महिलेने न्यायालयात सांगितले.

Previous Post

भाजपा प्रदेश कार्यालयात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण

Next Post

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारताचे सर्वसमावेशक; अजातशत्रू कविमनाचे महानेतृत्व हरपले : आठवले

Next Post
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारताचे सर्वसमावेशक; अजातशत्रू कविमनाचे महानेतृत्व हरपले : आठवले

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारताचे सर्वसमावेशक; अजातशत्रू कविमनाचे महानेतृत्व हरपले : आठवले

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाला शिवसेनेची शाबासकी

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाला शिवसेनेची शाबासकी

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना नवी मुंबईत श्रद्धांजली

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना नवी मुंबईत श्रद्धांजली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com