• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 21, 2018

स्वच्छता अभियान अंतर्गत सुरू केलेली स्वच्छतागृह बंद

adminbyadmin
in नवी मुंबई
0
स्वच्छता अभियान अंतर्गत सुरू केलेली स्वच्छतागृह बंद

दीपक देशमुख 

नवी मुंबई :घनकचरा व्यवस्थापन मध्ये देशातून पहिला क्रमांक मनपाला मिळाला असतानाच स्वच्छता अभियान अंतर्गत सुरू केलेली स्वच्छतागृह बंद पडत आहेत.त्यामुळे असंख्य नागरिक रस्त्याच्या कडेला नैसर्गिक विधी करत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे बंद पडलेली शौचालय पुन्हा सुरू करावीत अशी मागणी नागरिक मोठ्या संख्येने करत आहेत.

सायन पनवेल महामार्गावर वाशी येथील उड्डाणपुलाची खाली मुंबईच्या दिशेने जाताना महिला व पुरुषा साठी दोन स्वच्छतागृह स्वच्छता अभियान अंतर्गत विनामूल्य सुरू केली होती.परंतु हीस्वच्छतागृह गेल्या दोन महिन्या पासून बंद अवस्थेत आहेत.तसेच यास्वच्छता गृहांचे दरवाजे लॉक केल्यामुळे उघडता येत नाही.त्यामुळे याठिकानाहून मुंबईच्या दिशेने जाणारे नागरिक रस्त्याच्या कडेलाच उघड्यावर नैसर्गिक विधी उरकत आसल्याचे नेत्र तज्ञ प्रशांत थोरात यांनी सांगितले.याठिकाणी नागरिकांची नेहमीच गर्दी असते.शेकडो नागरिक उघड्यावरच नैसर्गिकविधी उरकत असल्यामुळे दुर्गंधी पसरली असल्याचेही डॉ.थोरात यांनी सांगितले.

अशीच परिस्थिती पूर्ण मनपाच्या हद्दीतील दिघा,ऐरोली,घणसोली,कोपरखैरणे,वाशी, तुर्भे,नेरुळ व बेलापूर परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची आसल्याचे वास्तव आहे.काही स्वच्छतागृहात विद्युत दिवे बंद आसने,पाणी नसणे,अस्वच्छता असणे आश्याप्रकाराच्या समस्या यास्वच्छतागृहात आसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हागणदारीमुक्त मनपा परिसर करणे हे ध्येय होते.परंतु जशी स्वच्छता मोहीम संपली तशी यास्वच्छतागृह कडे असलेले मनपा आधिकाऱ्यांचे लक्ष दुर्लक्षित झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे कोट्यवधी रुपये स्वच्छतागृहावर करूनही काहीही फायदा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.जर विनामूल्य स्वच्छतागृह मनपाला देने जमत नसेल तर दर आकारून नागरिकांना सुसज्ज स्वच्छतागृह द्यावेत अशीही मागणी नागरिक करत आहेत.

याबाबत मनपाचे उपायुक्त तुषार पवार यांच्याशी संपर्क साधला असता,याबाबत चौकशी करून कारवाई करतो असे सांगितले.

Previous Post

मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते तुर्भे गावातील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वाटप

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निरव मोदी व विजय माल्याचे राजकीय अवतारः सचिन सावंत

Next Post
हवे तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारतच राहणार!: सचिन सावंत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निरव मोदी व विजय माल्याचे राजकीय अवतारः सचिन सावंत

आमदार संदीप नाईक यांच्या मागण्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मान्य

आमदार संदीप नाईक यांच्या मागण्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मान्य

राजेश श्रृंगारपुरे पत्नीला भेटला

राजेश श्रृंगारपुरे पत्नीला भेटला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com