• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 6, 2018

आयपीएलमध्ये न खेळल्यामुळे आपल्या खेळाडुंचे पाय जमिनीवर – वकार युनूस

adminbyadmin
in देश - विदेश
0
आयपीएलमध्ये न खेळल्यामुळे आपल्या खेळाडुंचे पाय जमिनीवर – वकार युनूस

पाकिस्ताननं नुकत्याच पार पडलेल्या टी 20 मालिकेमध्ये वेस्ट इंडिजचा 3 – 0 असा पराभव केला आणि आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये पहिलं स्थान राखलं. वेस्ट इंडिजच्या दौऱ्याआधी पाकिस्तान सुपर लीगमध्ये अनेक खेळाडूंना संधी मिळाली. दोन वर्ष या स्पर्धा यशस्वीरीत्या भरवल्यानंतर पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय संघांना मायदेशात क्रिकेट खेळायला आमंत्रण दिलं. टी-20 मध्ये पाकिस्तान संग अव्वल असल्याचं गेल्या काही काळामध्ये दिसून आलेलं आहे. पाकिस्ताननं सलग सात टी-20 मालिका जिंकल्या असून 2009 मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानातही क्रिकेट पुन्हा मूळ धरू लागल्याचं दिसत आहे.

पाकिस्तानच्या या यशाचं श्रेय पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक वकार युनूस यानं पाकिस्तानी खेळाडुंनी आयपीएलमध्ये न खेळण्याला दिलं आहे. वकार म्हणाला की, “आयपीएलमध्ये न खेळल्यामुळे आपल्या खेळाडुंचे पाय जमिनीवर आहेत. त्यांना त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा आहे. ज्यावेळी लहान मुलं क्रिकेट खेळतात तेव्हा ते लाखो रुपये कमावण्याचा विचार नाही करत. तर ते क्रिकेटच्या प्रेमापोटी खेळत असतात.”

तर, आयपीएलमध्ये महत्त्व आहे पैशाला असं सांगताना 20 लाख डॉलर्स कमावण्यासाठी आयपीएलमध्ये खेळाडू जातात, तर पाकिस्तानात 2.5 हजार डॉलर्स मिळतात असं उदाहरण वकारनं दिलं आहे. क्रिकेटमध्ये पैशाला महत्त्व आल्यामुळे क्रिकेटवरील प्रेमापेक्षा पैसा महत्त्वाचा झाला आहे व यास आयपीएल जबाबदार असल्याचा दावा वकारनं केला. मात्र, हेच आयपीएल न खेळल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे पाय जमिनीवर राहिल्याचं वकारनं म्हटलं असून हेच पाकिस्तानच्या यशाचं रहस्य असल्याचा दावा त्यानं केला आहे. खेळाडूंचे अग्रक्रम यामुळे बदलत असून यामुळे क्रिकेट तर संपणार नाही ना याची काळजी जागतिक क्रिकेट संघटनांनी घ्यावी असंही वकारनं म्हटलं आहे.

Previous Post

आरटीईचे थकीत पैसे मिळणेकरिता केंद्र सरकारकडे आवाज उठविणेविषयी युवा सेनेचे खासदार राजन विचारेंना साकडे

Next Post

ऐरोलीतील नाटयगृहाच्या कामासाठी लवकरच नविन निविदा

Next Post
वाशी खाडीपूल दुरुस्ती कालावधीत ऐरोली टोल फ्री करावा – आमदार संदीप नाईक यांची मागणी

ऐरोलीतील नाटयगृहाच्या कामासाठी लवकरच नविन निविदा

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

२०१९ ला खोटारड्या भाजपची हकालपट्टी निश्चित: खा. अशोक चव्हाण

महानगरपालिकेचा 420 विनापरवाना व्यवसायांवर कारवाईचा बडगा

महानगरपालिकेचा 420 विनापरवाना व्यवसायांवर कारवाईचा बडगा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com