• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 6, 2018

आरटीईचे थकीत पैसे मिळणेकरिता केंद्र सरकारकडे आवाज उठविणेविषयी युवा सेनेचे खासदार राजन विचारेंना साकडे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आरटीईचे थकीत पैसे मिळणेकरिता केंद्र सरकारकडे  आवाज उठविणेविषयी युवा सेनेचे खासदार राजन विचारेंना साकडे

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- नवी मुंबईत आरटीईअर्ंतगत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थांपणाकडून विविध त्रासाचा सामना करावा लागतो. केंद्र सरकारकडून चार वर्षे झाले तरी आरटीईचा निधी आला नसल्याचे शाळा व्यवस्थापन सांगत आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने लवकरात लवकर महाराष्ट्रातील सर्वच शाळांचा आरटीईचा थकीत निधी द्यावा यासाठी केंद्र सरकारडकडे आवाज उठवावा यासाठी नवी मुंबईतील युवा सेनेचे बेलापुर उपविधानसभा अधिकारी निखिल रतन मांडवे यांनी शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांना एका लेखी निवेदनातून साकडे घातले आहे.
महाराष्ट्रात आरटीई अर्ंतगत गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळते. आरटीईचा निधी हा केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे येतो व राज्य सरकार संबंधित निधी संबंधित शाळांना वितरीत करते. गेल्या चार वर्षापासून केंद्र सरकारकडून आरटीईचा निधी न आल्याने महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्तुळात गंभीर स्वरूपात शैक्षणिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आपल्या लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबई कार्यक्षेत्रात तब्बल १०४ शाळांमधून आरटीईच्या माध्यमातून गोरगरीब मुलांना शिक्षण देते. शाळांना आरटीईचे पैसे मिळत नसल्याने शाळांच्या व्यवस्थापणाकडून संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांवर कोणत्याही परिस्थितीत फी भराच अन्यथा परिक्षेला बसू देणार नाही असा दमही दिला जातो. अशा प्रकारच्या तक्रारी विद्यार्थी संघटनांकडे गेल्यावर शाळा अनेकदा माघारही घेते. परंतु या वेळेत विद्यार्थी व पालकांची अवस्था शाळेच्या दबावामुळे दयनीय होते. मुलांच्या शिक्षणावरही प्रतिकूल परिणाम होतो. अनेकदा गोरगरीब पालक शाळेच्या दबावामुळे घरातील दागिनेही वेळप्रसंगी गहाण ठेवून फी भरत असल्याचे निखिल मांडवे यांनी खासदार राजन विचारेंच्या निदर्शनास आणून दिले आहे.
आरटीईचा निधी न मिळाल्याने शैक्षणिक भुर्दंड कमी करण्यासाठी संबंधित शाळा बिगर आरटीई विद्याथ्यार्ंच्या शुल्कामध्ये वाढ करते. हा नाहक आर्थिक भुर्दंड अन्य विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. आपण या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता नवी मुंबईतील शाळांमध्ये आरटीईप्रकरणी निर्माण झालेला सावळागोंधळ संपुष्ठात आणण्यासाठी महाराष्ट्रातील शाळांचे आरटीईचे थकीत पैसे मिळणेकरिता आपण केंद्र सरकारकडे आवाज उठवावा अशी मागणी निखिल मांडवे यांनी खासदार राजन विचारे यांच्याकडे केली आहे.

Previous Post

सन 2017-18 चा अर्थसंकल्प वास्तववादी तसेच चौथ्यांदा आर्थिक सक्षमतेचा ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ पत मानांकन बहुमान

Next Post

आयपीएलमध्ये न खेळल्यामुळे आपल्या खेळाडुंचे पाय जमिनीवर – वकार युनूस

Next Post
आयपीएलमध्ये न खेळल्यामुळे आपल्या खेळाडुंचे पाय जमिनीवर – वकार युनूस

आयपीएलमध्ये न खेळल्यामुळे आपल्या खेळाडुंचे पाय जमिनीवर - वकार युनूस

वाशी खाडीपूल दुरुस्ती कालावधीत ऐरोली टोल फ्री करावा – आमदार संदीप नाईक यांची मागणी

ऐरोलीतील नाटयगृहाच्या कामासाठी लवकरच नविन निविदा

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

२०१९ ला खोटारड्या भाजपची हकालपट्टी निश्चित: खा. अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com