• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 4, 2018

अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत पोहोचली श्रीदेवीच्या घरी !

adminbyadmin
in मुंबई
0
अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत पोहोचली श्रीदेवीच्या घरी  !

मुंबई :- बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर २८ फेब्रुवारीला अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी श्रीदेवी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. काहींनी त्यांच्या घरी भेट देऊन कपूर परिवाराचे सांत्वन केले, तर अनेकांनी त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. मात्र, काही कलाकार असेही होते, जे त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांना श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता आले नाही. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या नावाचा समावेश आहे. 

जेव्हा श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा अनुष्का शर्मा तिच्या आगामी ‘सुई-धागा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. ज्यामुळे तिला श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता आले नाही. अनुष्का काल रात्रीच भोपाळ येथून ‘सुई-धागा’ची शूटिंग करून मुंबईत परतली आहे. मुंबईत येताच तिने पती विराट कोहलीसोबत श्रीदेवी यांचे घर गाठले. याठिकाणी तिने श्रीदेवीच्या परिवारातील सदस्यांचे सांत्वन केले. यावेळी विराटनेही श्रीदेवी यांच्या परिवारातील सदस्यांना धीर दिला. 

दरम्यान, बोनी कपूर त्यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी कपूरसह रामेश्वरम येथे श्रीदेवी यांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. याठिकाणी त्यांनी श्रीदेवी यांच्या अस्थी समुद्रात विसर्जित केल्या. श्रीदेवी यांच्या अचानक निधनामुळे बॉलिवूडसह त्यांच्या तमाम चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण कुठलाही आजार नसताना श्रीदेवी यांनी अचानकच या जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना यावर विश्वास ठेवणे अवघड होत आहे. श्रीदेवी यांनी त्यांच्या ५० वर्षांच्या करिअरमध्ये विविध भाषांमध्ये तब्बल ३०० चित्रपटांत काम केले. त्यांना पहिल्या महिला सुपरस्टार असेही म्हटले जात होते. 

Previous Post

काँग्रेसला संपविण्याची भाषा करणा-यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सज्ज व्हा!: खा. अशोक चव्हाण

Next Post

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या मालाला कोणी बाजारपेठ देता का बाजारपेठ

Next Post
बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये परराज्यातील भाज्यांचाच बोलबाला

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या मालाला कोणी बाजारपेठ देता का बाजारपेठ

माझा कोळीवाडा… स्वच्छ कोळीवाडा… या मोहिमे अंतर्गत पनवेलच्या कोळीवाड्यात स्वच्छता मोहीम

माझा कोळीवाडा... स्वच्छ कोळीवाडा... या मोहिमे अंतर्गत पनवेलच्या कोळीवाड्यात स्वच्छता मोहीम

भाजप सरकारने राज्याचे तीन तेरा वाजवले : खा. अशोक चव्हाण

भाजप सरकारने राज्याचे तीन तेरा वाजवले : खा. अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com