• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 12, 2017

दैनिक भास्कर समुहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचे निधन

adminbyadmin
in देश - विदेश
0
दैनिक भास्कर समुहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचे निधन

अहमदाबाद/भोपाळ – दैनिक भास्कर वृत्तपत्र समुहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचे बुधवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. रमेशचंद्र अग्रवाल हे दिल्लीहून अहमदाबादला आले होते. विमानतळावर छातीत दुखायला लागल्यानंतर त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

रमेशचंद्र अग्रवाल यांच्या निधनाच्या वृत्तावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, भास्कर समुहाचे चेअरमन श्री रमेश अग्रवाल यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. संवेदनशील आणि तत्काळ निर्णय घेणारे म्हणून ते स्मरणात राहतील. श्री. रमेश अग्रवाल यांच्या आत्म्याला शांती आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वराने प्रदान करावी अशी प्रार्थना मी करतो. श्री रमेश अग्रवालजींचे कुटुंबीय आणि भास्कर समुहाप्रती मी संवेदना व्यक्त करतो. मध्य प्रदेशने खरंच आज एक अनमोल रत्न गमावला आहे. 
– रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला. रमेश अग्रवालजी यांच्या दुर्दैवी आणि आकस्मिक निधनाने धक्का बसला. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ, असे प्रभूंनी ट्वीटमध्ये पोस्ट केले. 
– रमेशजींच्या निधनाचे वृत्त कळताच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. श्रद्धांजली अर्पण केली. 

देशातील 50 शक्तीशाली व्यक्तींमध्ये समावेश
– रमेशचंद्र अग्रवाल यांनी भोपाळ विद्यापीठातून राज्यशास्त्राची पदवी पूर्ण केली होती. पत्रकारितेत त्यांना राजीव गांधी जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 
– 2003, 2006 आणि 2007 मध्ये इंडिया टुडेने त्यांचा समावेश भारतातील 50 सर्वात शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत केला होता. 

1958 पासून केली होती सुरुवात
– रमेश अग्रवाल यांच्या नेतृत्त्वातच भास्कर समुहाने यशाचे शिखर गाठले. त्यांनी 1958 मध्ये मध्य प्रदेशात दैनिक भास्करचा पाया ठेवला. आज देशातील 14 राज्यांत या वृत्तपत्राच्या 62 आवृत्ती आहेत. 
– रमेशजी यांच्या नेतृत्त्वातच समुहाने हिंदी वृत्तपत्र दैनिक भास्कर, गुजराती वृत्तपत्र दिव्य भास्कर, इंग्रजी वृत्तपत्र डीएनए, मराठी वृत्तपत्र दिव्य मराठी, रेडिओ चॅनल माय एफएम आणि डीबी डिजिटलला मीडिया जगतात अव्वल स्थानी पोहोचवले.

Previous Post

महिलांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे कॅन्सर तपासणी शिबीर

Next Post

प्रमिला पवार यांना ‘लायन्स आदर्श महिला पत्रकार’ पुरस्कार जाहीर

Next Post
प्रमिला पवार यांना ‘लायन्स आदर्श महिला पत्रकार’ पुरस्कार जाहीर

प्रमिला पवार यांना 'लायन्स आदर्श महिला पत्रकार' पुरस्कार जाहीर

आंतरीची तळमळ ज्याला स्वस्थ बसू देत नाही, त्याच्या हातून सामाजिक कार्य प्रचंड प्रेरणेने घडत असते

आंतरीची तळमळ ज्याला स्वस्थ बसू देत नाही, त्याच्या हातून सामाजिक कार्य प्रचंड प्रेरणेने घडत असते

अपघात झाल्यास महापालिकेवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

अपघात झाल्यास महापालिकेवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com