• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 25, 2017

नेरूळमध्ये दोन दिवसांपूर्वी दुरुस्त केलेल्या रस्त्यावर तिसऱ्या दिवशी पालिकेचे पुन्हा खोदकाम

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळमध्ये दोन दिवसांपूर्वी दुरुस्त केलेल्या रस्त्यावर तिसऱ्या दिवशी पालिकेचे पुन्हा खोदकाम
साईनाथ भोईर 
नवी मुंबई-: नेरुळ येथील सेक्टर २० येथील गावात जाणाऱ्या रस्त्यावर पालिकेचे रस्ता खोदून केबल टाकण्याचे काम सुरु आहे.यात कहर म्हणजे पालिकेने येथील रस्ता तीन दिवसांपूर्वीच डांबर टाकून व्यवस्थित केला होता.तीनच दिवसांत हा रस्ता खोदून त्यात भूमिगत वायर्स टाकण्याचे काम चालू केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
       नेरुळ गाव सेक्टर २० रेल्वे स्थानकासमोर असलेला मार्ग तीन ते चार दिवसांपूर्वी पालिकेकडून डांबर टाकून व्यवस्थित करण्यात आलेला होता.कित्येक वर्षे खड्ड्यांमध्ये अडकलेला हा रस्ता दुरुस्ती केल्यामुळे नागरिक देखील खुश झाले होते.या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाला आतपर्यंत निवडणुका आल्यावरच मुहूर्त मिळत असल्याचा अनुभव आहे.त्यामुळे या रस्त्यावर ठीकठिकाणी खड्डे पडलेले होते.पालिकेच्या खड्डे विरहित दुरस्तीकरणामुळे आणि सपाटीकरणामुळे या रस्त्याला   तेज आले होते.यावर नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले होते.मात्र तीन ते चार दिवसांतच येथील नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. तीन ते चार दिवसांतच लगेच पालिकेकडून या रस्त्याच्याकडेने खोदकाम झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे.त्यामुळे या  नवीन सपाटीकरण केलेल्या रस्त्याची बाजू तर उखडली गेलीच परंतु रस्त्यावरदेखी धुळीचे आणि दगडांचे साम्राज्य पसरलेले आहे.हे काम पूर्ण झाल्यावर देखील येथील बाजू हि तशीच मातीने भरली गेली आहे.त्यामुळे कित्येक।ठिकाणी खोलगट तर काही ठिकाणी उंचवटा तयार झाला आहे.मात्र या मातीचा तर येथील दुकानदारांना होऊ लागला आहे.येथे छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्यांना या मातीतून वाऱ्यामुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास होऊ लागला आहे.मुळात पालिकेने या दोन्ही कामांना परवानगी देताना माहिती घ्यायला हवी होती.मात्र इथे पालिकेचे समोरण दुर्लक्ष झाले असल्याचे उघड झाले आहे.या घटनेमुळे पालिका नागरिकांच्या पैशांचा अपव्यय करत असल्याचे सिद्ध झाले आहे.यावर  येथील नागरिक असंतोष व्यक्त करत आहेत. 
 
———-
-पालिकेला खड्डा खणल्यानंतर डांबर टाकण्याचे काम करता येत नव्हते का? आम्ही कर रुपात पालिकेला आमच्या मेहनतीचे पैसे देत असतो.मात्र पालिका कसलाही विचार न करता पैशांचा अपव्यय करत असेल तर आम्ही कर का भरावा?असा सवाल देखील येथील नागरिकांनी बोलून दाखवला आहे.
 
 (कलावती दिघे
नागरिक-नेरुळ सेक्टर-२०)
Previous Post

फेरीवाला परवाना देण्याच्या नावाखाली यूनियन च्या नावाने लूट

Next Post

नवी मुंबई महानगरपालिकेची अभिनव संकल्पना खेळाडू दत्तक घेऊन निर्माण करणार कबड्डी, खो-खो, शुटिंगबॉल खेळाचे व्यावसायिक संघ

Next Post
गांवठाणातील घरांवरील कारवाईच्या अपप्रचाराचे महापालिकेकडून खंडन

नवी मुंबई महानगरपालिकेची अभिनव संकल्पना खेळाडू दत्तक घेऊन निर्माण करणार कबड्डी, खो-खो, शुटिंगबॉल खेळाचे व्यावसायिक संघ

शासकीय कर्मचाऱ्यांची ५२ कुटुंबे रामभरोसे , प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

शासकीय कर्मचाऱ्यांची ५२ कुटुंबे रामभरोसे , प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

तुकाराम मुंढेंची बदली रद्द करण्याची मनसेची मागणी

तुकाराम मुंढेंची बदली रद्द करण्याची मनसेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com