• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 1, 2016

वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल उद्धव ठाकरेंनी मागितली जाहीर माफी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
पाकशी चर्चा करता, मग सराफांशी का नाही? : उद्धव ठाकरे
  • मुंबई – मराठा समाजाच्या क्रांती मूक मोर्चाबद्दल छापण्यात आलेल्या व्यंगचित्रावरून जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे मला खूप दुख: झालं. मात्र ते केवळ एक व्यंगचित्र होते, त्याद्वारे कोणालाही दुखावण्याचा व अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता, असं सागंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागितली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.
  • ‘व्यंगचित्रातून भावना दुखावण्याचा हेतू नव्हता मात्र जर कोणा माता – भगिनीच्या भावना दुखावल्या असतील तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख आणि सामना संपादक म्हणून त्यांची जाहीर माफी मागतो,’ असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
    ‘शिवाजी महाराज ज्या एकविरा देवीसमोर नतमस्तक व्हायचे, तीच आमचीही कुलदेवी आहे. स्वत: शिवसेनाप्रमुखही देवीसमोर लीन होत. त्याच बाळासाहेबांचा मी पुत्र आहे आणि शिवसैनिक त्याच भावाने स्त्रियांसमोर नतमस्तक होतात. जी व्यक्ती मता- भगिनींचा अपमान करेल, ती शिवसैनिक असूच शकत नाही. त्यामुळे या व्यंगचित्रावरून जी राळ उठवली गेली, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तो माझ्या जिव्हारी लागला आहे. सामनात छापून आलेले केवळ एक व्यंगचित्र होते, पण त्यावरून मोठा वाद निर्माण केला गेला. तरीही मी सर्व माता-भगिनींची जाहीर माफी मागतो’, असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
    ‘व्यंगचित्राच्या वादावरून उगाच राजीनाम्याच्या अफवा पसरवल्या गेल्या.  मात्र लोकांचा शिवसैनिकांवरील विश्वास कमी झालेला नाही. आम्हाला अनेकांनी हरवण्याचा, नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही सर्वांना पुरून उरलो, ‘ असे उद्धव म्हणाले. 
     ‘मराठा आरक्षण विषयावर लवकरात लवकर एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं. सर्व नेत्यांना विधीमंडळात आपली भुमिका मांडायला लावा जेणेकरुन आपला शब्द फिरवून लोकांच्या भावनांशी खेळणार नाहीत,’ असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 
Previous Post

प्रभाग ८७ मध्ये घराघरात पावडर फवारणी

Next Post

नवी मुंबई शहरातील स्वछतेचे प्रमाण अद्यापि ‘जैसे थे’

Next Post
महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यास विलंब

नवी मुंबई शहरातील स्वछतेचे प्रमाण अद्यापि ‘जैसे थे’

उद्धव ठाकरे म्हणजे कालिया नाग आहे : विखे-पाटील

उद्धव ठाकरे म्हणजे कालिया नाग आहे : विखे-पाटील

६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

महापालिकेत कोणी येवो अथवा न येवो, प्रशासनाची कामे होणारच - मुंढे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com