• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 30, 2016

प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना समजल्याने तिन मुलींची आत्महत्या

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना समजल्याने तिन मुलींची आत्महत्या
पुणे : प्रेमप्रकरणाची कुणकु ण घरच्यांना लागल्यामुळे तब्बल तीन मैत्रिणींनी कालव्यात उडी मारुन सामुहिक आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गोळीबार मैदानाजवळ घडली. गुरुवारी संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या या तिघींपैकी दोघींचे मृतदेह शुक्रवारी रात्रीपर्यंत शोधण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. मात्र तिस-या मुलीचा शोध सुरुच होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

  • श्रृती दिगंबर वाघमारे (वय १५,) आबेदा शेख (वय १४) आणि मुस्कान इंतिआज मुलतानी (वय १३, सर्व रा. कासेवाडी) अशी बेपत्ता झालेल्या मुलींची नावे आहेत. यातील श्रृती आणि आबेदाचे मृतदेह आढळून आले असून मुस्कानचा अद्याप शोध सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रृती, आबेदा आणि मुस्कान या तिघीही मैत्रिणी होत्या. आबेदा अ‍ँग्लो ऊर्दु हायस्कूलनध्ये ९ वी तर मुस्कान ८ वीमध्ये शिकत होती. तर श्रृती राज धनराजगिरी महाविद्यालयात अकरावीला होती.

    गुरुवारी संध्याकाळपासून या तिघींचाही काहीच शोध लागत नव्हता. कुटुंबियांकडून त्यांची शोधाशोध सुरु होती. संध्याकाळी गोळीबार मैदानाजवळील कालव्या शेजारी पडलेल्या दप्तरामधला मोबाईल बराच वेळ वाजत असल्यामुळे तेथून जात असलेल्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना तेथे दप्तर, मोबाईल, ओढणी आणि चपला मिळून आल्या. मोबाईलच्या डिटेल्सवरुन पोलिसांनी मुस्कानच्या घरचा पत्ता शोधला.

    कासेवाडी झोपडपट्टीमध्ये पोचलेल्या पोलिसांना या तिनही मुली बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. मिसींगची तक्रार दाखल करुन घेत पोलिसांनी शोध मोहिम हाती घेतली. रात्रभरात मुलींचा शोध न लागल्याने शुक्रवारी दिवसभर पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात आली. अग्निशामक दलाचे जवान दिवसरात्र पाण्यामध्ये मुलींचा शोध घेत होते.

    दरम्यान, मुस्कानच्या मोबाईलवरुन पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तिने मित्राला फोन करुन जगण्याची इच्छा नसल्याचे सांगितल्याचे स्पष्ट झाल्यावर त्या मित्राकडेही चौकशी करण्यात आली. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास श्रृतीचा मृतदेह वानवडीमधील चिमटे वस्ती येथील कालव्यात तर आबेदाचा मृतदेह हडपसर येथील कालव्यामध्ये आढळून आला. मुस्कानचा शोध रात्री उशीरापर्यंत सुरुच होता.

Previous Post

दशकभरानंतरही अमानुष खैरलांजी हत्याकांडाची जखम ओलीच!

Next Post

पाकमधील सिनेमागृहाची भारतीय चित्रपटांवर बंदी

Next Post
पाकमधील सिनेमागृहाची भारतीय चित्रपटांवर बंदी

पाकमधील सिनेमागृहाची भारतीय चित्रपटांवर बंदी

आषाढी एकादशीनिमित्त ३,३५३ जादा बस

एस.टी. ची रक्कम लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी

राज्यभर विना अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू

राज्यभर विना अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com