• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 29, 2016

दशकभरानंतरही अमानुष खैरलांजी हत्याकांडाची जखम ओलीच!

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
दशकभरानंतरही अमानुष खैरलांजी हत्याकांडाची जखम ओलीच!
  • नागपूर , दि. २९ – महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाल हादरवणा-या कुख्यात खैरलांजी हत्याकांडाला आज, २६ सप्टेंबर २०१६ रोजी १० वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र दशकभरानंतरही या हत्याकांडाची जखम अद्याप ओलीच आहे.
    महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात महाराष्ट्रातील समाजजीवन ढवळून टाकणारे खैरलांजी हत्याकांड २९ सप्टेंबर २००६ ला घडले. २९ सप्टेंबर २००६ रोजी भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी या गावातील भोतमांगे कुटुंबीयांची निर्घृण हत्या करण्यात आली. जातीय मानसिकतेतून करण्यात आलेला हा खून मानवतेला काळीमा फासणारा होता. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली. घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल १५ सप्टेंबर २००८ रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले.
    पोलिसांनी या प्रकरणी १ ऑक्टोबर २००६ ला गुन्हा दाखल करून २७ डिसेंबरला भंडारा येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सी.बी.आय. ने या प्रकरणी ४७ जणांना आरोपी केले होते परंतु, त्यापैकी ३६ जणांची न्यायालयाने सुटका केली. शेवटी ११ आरोपींवर खटला चालला. ४ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह एकूण ३६ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. भंडाऱ्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. दास यांनी या प्रकरणाची सुनावणी करून १५ सप्टेंबर २००८ रोजी निकाल सुनावत आठ आरोपींना फाशीची शिक्षा जाहीर केली. मात्र त्या शिक्षेला आव्हान देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन असून भैय्यालाल भोतमांगे अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
Previous Post

कल्याणमध्ये महिला पोलिसाला मारहाण

Next Post

प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना समजल्याने तिन मुलींची आत्महत्या

Next Post
प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना समजल्याने तिन मुलींची आत्महत्या

प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना समजल्याने तिन मुलींची आत्महत्या

पाकमधील सिनेमागृहाची भारतीय चित्रपटांवर बंदी

पाकमधील सिनेमागृहाची भारतीय चित्रपटांवर बंदी

आषाढी एकादशीनिमित्त ३,३५३ जादा बस

एस.टी. ची रक्कम लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com