• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 15, 2016

दिघ्यातील अनधिकृत बांधकामांची सीआयडी चौकशीची मागणी करावी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
दिघ्यातील अनधिकृत बांधकामांची सीआयडी चौकशीची मागणी करावी

नवी मुंबईः दिघावासियांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहणार असून त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. दिघावासियांच्या भावनांशी खेळत राजकारणासाठी सैराट झालेल्या ‘राष्ट्रवादी’च्या ‘ताई-भाईं’नी विधीमंडळ सभागृहात दिघ्यातील अनधिकृत बांधकामांची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करावी, असे आव्हान नवी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी दिले आहे.
उच्च न्यायालयाने दिघ्यातील सर्व अनधिकृत इमारतीतील घरे खाली करण्याचे आदेश देत ते बांधकाम पाडण्यास सांगितले आहे. न्यायाल्याच्या निर्णयामुळे दिघ्यातील अनधिकृत इमारतीमध्ये राहणार्‍या सुमारे 25 हजार रहिवाशांवर ऐन पावसाळ्यात रस्त्यावर राहण्याची वेळ ओढवली आहे. दिघावासियांना न्याय मिळावा म्हणून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे या मागणीसाठी ‘राष्ट्रवादी’च्या आमदार विद्या चव्हाण आणि आ. संदीप नाईक यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी विजय चौगुले यांनी दिघ्यातील अनधिकृत बांधकामांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे राजू मिश्रा यांना पैसे देवून पुढे केले आहे, अशा आ. विद्या चव्हाण यांनी केलेल्या आरोपाचे यावेळी खंडन केले. राजू मिश्रा ‘काँग्रेस’चा जिल्हा प्रवक्ता आहे. तसेच त्याला पत्रकारितेत नाईकांच्याच प्रायोजिक केबल चॅनेलने आणले. असे असताना चोरांच्या उलट्या बोंबा मारत दिघ्याच्या नागरिकांच्या भावनांचा खेळ राष्ट्रवादी खेळत आहे. दिघावासियांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असून आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे विजय चौगुले यांनी सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’च्या डावखरेंचा पराभव झाल्यानेत्याचा जाब पक्षश्रेष्ठींने विचारताच ‘राष्ट्रवादी’चे ताई आणि भाई सैराट झाले आहेत. पक्षश्रेष्ठींना काही तरी दाखविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे नाटक त्यांनी केले. दिघावासियांची जर ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांना एवढी काळजी असेल तर त्यांनी आगामी पावसाळी अधिवेशनात दिघ्यातील अनधिकृत बांधकामांबाबत सीआयडी चौकशीची मागणी करावी, असे आव्हान विजय चौगुले यांनी आ. विद्या चव्हाण आणि आ. संदीप नाईक यांना दिले आहे.

Previous Post

कुकशेत गावात आज गुणवंतांचा सत्कार

Next Post

लॉटरी घोटाळ्यातील आरोप जयंत पाटील यांनी फेटाळले

Next Post
लॉटरी घोटाळ्यातील आरोप जयंत पाटील यांनी फेटाळले

लॉटरी घोटाळ्यातील आरोप जयंत पाटील यांनी फेटाळले

हायब्रीड बससेवेचे लोकार्पण; तोट्यातील 5 बसमार्ग बंद

हायब्रीड बससेवेचे लोकार्पण; तोट्यातील 5 बसमार्ग बंद

मूषक नियत्रंक कामगारांचे वेतन रखडले

मूषक नियत्रंक कामगारांचे वेतन रखडले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com