• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 30, 2016

भाजपमध्ये ज्यांना किंमत नाही तेच देवनारवर बोलतायत, कदमांचा सोमय्यांना टोला

adminbyadmin
in मुंबई
0
भाजपमध्ये ज्यांना किंमत नाही तेच देवनारवर बोलतायत, कदमांचा सोमय्यांना टोला

मुंबई –  : देवनार प्रकरणावरून सेना-भाजपमधला वाद चिघळला आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर रामदास कदम यांनी पुन्हा भाजपवर तोफ डागली आहे. कचर्‍यांचं कंत्राट संपल्यानंतर कशी काय आग लागते असा प्रश्न राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपस्थित केला. ज्यांना भाजपमध्ये किंमत नाही तेच यावर बोलतायत असं वक्तव्य त्यांनी केलं. सोमय्यांचं नाव न घेता रामदास कदम यांनी त्यांना टोला लगावला. गेलीये असा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलाय.मुंबईतल्या देवनार डंपिंग ग्राऊंडमध्ये वारंवार लागणार्‍या आगीच्या मुद्द्यावरून आता सेना आणि भाजपमधला वाद चांगलाच चिघळलाय.देवनार आगीत भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. तसंच देवनार डेपो बंद करा अशी मागणीही त्यांनी केली होती. सोमय्यांच्या आरोपामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडलीये. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवत कोणी तरी ही आग लावली, कचर्‍यांचं कंत्राट संपल्यानंतर कशी काय आग लागते असा प्रश्न रामदास कदम यांनी उपस्थिती केला. आमच्यावर आरोप करणार्‍यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे असा पलटवार कदम यांनी केलाय. तसंच ज्यांना किंमत नाही असे नेते आरोप करत असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली.

 

Previous Post

कायद्याने महिलांना कुठेच प्रवेश नाकारु शकत नाही : हायकोर्ट

Next Post

विश्वचषकातून युवराज आऊट, मनीष इन

Next Post
विश्वचषकातून युवराज आऊट, मनीष इन

विश्वचषकातून युवराज आऊट, मनीष इन

पाकशी चर्चा करता, मग सराफांशी का नाही? : उद्धव ठाकरे

पाकशी चर्चा करता, मग सराफांशी का नाही? : उद्धव ठाकरे

भटक्या कुत्र्यांची ठाणेकरांमध्ये दहशत

भटक्या कुत्र्यांची ठाणेकरांमध्ये दहशत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com