• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 3, 2015

राजच्या प्रतिसादाची शिवसैनिकांना अपेक्षा!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
ऐरोलीतील पाणी समस्येबाबत शिवसेनेच्या वाघिणीने विचारला महापालिका अधिकार्‍यांना जाब !

मुंबई : कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापनेवरून सध्या रणकंदन सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्या नव्या भूमिकेमुळे पुन्हा राज ठाकरे यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
कल्याण-डोंबिवलीत सत्ता कोणाची येणार याची उत्सुकता असताना शिवसेनेने भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलेय. आम्ही ताणाताणी करणार नाही, मात्र, दानवे यांनी जो निर्णय घेतलाय त्यांचा तसा असेल तर आम्ही आमचा पर्याय शोधू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलेय.
त्यामुळे आता शिवसेनेकडील दोन पर्यायापैकी एक भाजपसोबत होता आणि दुसरा मनसेला एकत्र घेऊन सत्ता स्थापन करण्याचा आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हॅलो ब्रदर म्हणून कल्याण-डोंबिवलीचे ‘कल्याण’ करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कल्याण- डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक ५२ जागांसह मोठा पक्ष बनलेल्या शिवसेनेने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्यात. मात्र, केडीएमसीसह कोल्हापूरमध्येही भाजपचा महापौर बसवण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. हे उद्धव यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांचा निर्णय तसा असेल तर आम्ही आमचा निर्णय घेऊ. भाजपाला सेनेसोबत यायचे नाहीये, हे दानवेंच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. ते त्यांच्या मार्गाने जाणार असतील तर आम्ही आमच्या मार्गाने जाऊ, असे उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिलेय. यामुळे आता राज ठाकरे यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

Previous Post

तोतया पोलिसांचा नागपूरमध्ये धुमाकूळ

Next Post

आठ नोव्हेंबरला कोकण रेल्वे दुपदरीकरणाचा शुभारंभ

Next Post
आठ नोव्हेंबरला कोकण रेल्वे दुपदरीकरणाचा शुभारंभ

आठ नोव्हेंबरला कोकण रेल्वे दुपदरीकरणाचा शुभारंभ

खेळीमेळीच्या वातावरणात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली!

टाकाऊपासून टिकाऊ पुनर्निर्मितीचा ‘मदर इंडिया बोर्ड’ हा राष्ट्रीय स्तरावर नोंद घ्यावा असा अभिनव उपक्रम

टाकाऊपासून टिकाऊ पुनर्निर्मितीचा ‘मदर इंडिया बोर्ड’ हा राष्ट्रीय स्तरावर नोंद घ्यावा असा अभिनव उपक्रम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com