• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 14, 2015

राष्ट्रवादी काँग्रेस काढणार आता राज्यभर ‘दुष्काळ यात्रा’

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
राष्ट्रवादी काँग्रेस काढणार आता राज्यभर ‘दुष्काळ यात्रा’

मुंबई : दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी, शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन करत राज्यभर दुष्काळ यात्रा काढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि सरकारच्या वर्षपूर्तीला युतीतील तणाव यावर पवार यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
राज्यात सरकार चालेल की नाही माहिती नाही, पण टिकेल. मात्र राज्यात दुष्काळाचा प्रश्‍न गंभीर असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी शिवसेना स्वत:चेच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष केले असून दुष्काळग्रस्त भागाला कोणतीही ठोस मदत केलेली नाही.
दुसरीकडे अन्न सुरक्षा योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आणि विद्यार्थ्यांची फी देखील भरण्यात आलेली नाही. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन करत राज्यभर दुष्काळ यात्रा काढणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली.
शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असे वाटत नाही. एकूणच सरकार चालेल की नाही माहिती नाही पण टिकेल. समजा काही कारणाने युती तुटलीच तरी सुरुवातीला घेतलेली भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेस कधीही घेणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
कापूस-सोयाबीनला अद्याप दर मिळत नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. कसुरी यांच्या कार्यक्रमासंदर्भात जे घडले ते अशोभनीय असून भाजपाला जबाबदारी टाळता येणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.

Previous Post

आगीमध्ये इम्पीलियर पेंट अ‍ॅन्ड केमिकल कंपनी जळून खाक

Next Post

डान्स बारवरील बंदी उठल्याने पुन्हा छमछम सुरु होणार

Next Post
डान्स बारवरील बंदी उठल्याने पुन्हा छमछम सुरु होणार

डान्स बारवरील बंदी उठल्याने पुन्हा छमछम सुरु होणार

ठाण्यात पोलीस हवालदाराची आत्महत्या

नामदेव भगत यांच्या मागणीवर सिडकोचा सकारात्मक प्रतिसाद, ‘सिडको बांधणार पाच लाख स्वस्त घरे’

नामदेव भगत यांच्या मागणीवर सिडकोचा सकारात्मक प्रतिसाद, ‘सिडको बांधणार पाच लाख स्वस्त घरे’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com