• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 13, 2015

आमची राष्ट्रभक्ती खुपत असेल, तर भाजपनं सत्ता सोडावी – संजय राऊत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
ही, तर सौम्य प्रतिक्रिया : शिवसेना

मुंबई : प्रत्येक वेळी काहीही झालं तरी तुमचे मंत्री कधी राजीनामा देणार? सत्ता कधी सोडणार असा प्रश्न आम्हाला विचारला जातो, जर आमची राष्ट्रभक्ती इतकीच खुपत असेल तर भाजपनं सत्ता सोडावी, या शब्दात भाजपवर पर्यायानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केलीय.
आम्ही जे काही केलं ते राष्ट्रभक्तीसाठी केलं, ज्या पाकड्यांनी तुकाराम ओंबळेंसारख्या मुंबई पोलीसांचे बळी घेतले त्याच मुंबई पोलीसांना काल पाकड्यांची सुरक्षा करावी लागली ही पोलीसांसाठी मानहानी असल्याचं राऊत म्हणाले. जर भूमिका पटत नसेल तर शिवसेनेचे आमदार राजीनामा का देत नाहीत, या प्रश्‍नावर हा प्रश्‍न आम्हालाच का विचारला जातो, भाजपाला का विचारत नाही असा सवाल राऊतांनी विचारला.
सत्ता दोघांची आहे आणि भाजपला जर जम्मू-काश्मिरमध्ये राष्ट्रद्रोही भूमिका घेणारे मुफ्ती मोहम्मद सईद चालतात तर राष्ट्रभक्तीची भूमिका घेणारी शिवसेना का नाही? असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

*** शाईफेक करणार्‍यांचा सत्कार योग्यच **
राष्ट्रद्रोही भूमिका घेणार्‍यांवर शाईफेक करणार्‍यांचा सन्मान योग्यच असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. आम्ही कायदा-सुव्यवस्थेचं उल्लंघन केलं नाही. उलट खुर्शीद कसुरींविरोधातील शिवसेनेच्या भूमिकेला भाजपचा पाठिंबा हवा होता, असंही खासदार राऊत म्हणाले.

** संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे**
* शिवसेना पाकिस्तानविरोधात एकाकी लढा देत आहे, हा गुन्हा आहे का?
* पाकड्यांच्या रक्षणासाठी पोलिसांचं संरक्षण देणं हा शहीदांचा अपमान आहे.
* ज्या पोलिसांनी पाकड्यांविरोधात लढा दिला, तेच पोलीस काल कसुरींच्या संरक्षणासाठी माना खाली घालून उभे होते, ही शरमेची आणि चिंताजनक बाब आहे.
* शिवसेनेमुळं महाराष्ट्राची काय बदनामी झाली असा सवाल संजय राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे.
* पाकिस्तानविरोधात लढणार्‍यांचा, शिवसैनिकांचा सत्कार करणं योग्यंच.
* दरवेळेस आमच्या नेत्यांच्या राजीनाम्याविषयी प्रश्‍न का उपस्थित केला जातो? आमचा प्रखर राष्ट्रवादी बाणा कोणाला टोचत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.
* पाकिस्तानविरोधात लढणारी प्रत्येक व्यक्ती ही जवानासमान असून शिवसैनिकही देशाचे जवानच आहेत.
* आम्ही काल जे केलं ते योग्यचं होता, कालच्या प्रसंगात सरकारने आमच्यासोबत असायला हवं होतं.

Previous Post

सदैव देशसेवेचा विचार करा! – आ. प्रशांत ठाकूर

Next Post

मुंबईच्या नवरात्रौत्सवावर दहशतवादाचं सावट!

Next Post
मुंबईच्या नवरात्रौत्सवावर दहशतवादाचं सावट!

मुंबईच्या नवरात्रौत्सवावर दहशतवादाचं सावट!

इजिप्तचा 22 टन परदेशी कांदा मार्केटमध्ये सडला

इजिप्तचा 22 टन परदेशी कांदा मार्केटमध्ये सडला

मूषक नियत्रंण कामगारांचा पगार रखडला

मूषक नियत्रंण कामगारांचा पगार रखडला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com