• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 13, 2015

‘अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांसाठी क्लस्टर, एफआरए किंवा बीएसयुपी योजना राबवावी’

adminbyadmin
in नवी मुंबई
0
ऐरोलीत रविवारी आ. संदीप नाईक साधणार ‘जनसुसंवाद’

** आमदार संदीप नाईक यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी**
नवी मुंबई : नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधून राहणार्‍या नागरिकांसाठी क्लस्टर एसआरए किंवा बीएसयुपी सारखी योजना राबवून या रहिावाशांना सुरक्षित करण्याची मागणी आमदार संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज 12 ऑक्टोबर रोजी दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.
एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिका ही दोन प्राधिकरणे अस्तित्वात येण्यापूर्वी 30 ते 40 वर्षे नव्या मुंबईत रहिवाशी राहत आहेत. त्यांची घरे जमिनीच्या सपाटीपासून खोलगट भागात होती. त्यामुळे त्या भागामध्ये पावसाचे पाणी शिरून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असे, कालांतराने रहिवाशांची कुटुंबे देखील वाढली ,परिणामी गरज म्हणून जुन्या चाळींवर आणि घरांच्या जागी विकसकांकडून त्यांनी इमारती बांधून घेतल्या. त्याकाळी अशा गोष्टींसाठी शासनाच्या योजनेचा पर्यायही उपलब्ध नव्हता. त्याचबरोबर रहिवाशांची आर्थिक परिस्थिती देखील हालाकीची होती. या विकसकांनी इमारतींमधील घरे सर्वसामान्य गरीब आणि गरुजू नागरिकांना विकली. एमआयडीसीच्या जागांवर उभ्या असलेल्या इमारतींवर सध्या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरु आहे. नागरिकांनी जमा केलेली आयुष्यभराची मिळकत खर्च करुन ही घरे विकत घेतली आहेत. एमआयडीसीच्या कारवाईमुळे हे सर्व गरीब रहिवासी बेघर होत आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात प्रचंड असंतोष आणि निराशेची भावना निर्माण झाल्याचे आमदार नाईक यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान न होता मानवतेच्या दृष्टीकोनातून या रहिवाशांचे पुनर्वसन होणे गरजेचे असून त्याकरिता शासनाने त्यांच्यासाठी क्लस्टर, एफआरए अथवा बीएसयुपी सारखी गृहकुल योजना तात्काळ राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी आमदार नाईक यांनी केली आहे.

Previous Post

सायन हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमपूर्वी जिवंत झाला व्यक्ती

Next Post

सदैव देशसेवेचा विचार करा! – आ. प्रशांत ठाकूर

Next Post
सदैव देशसेवेचा विचार करा! – आ. प्रशांत ठाकूर

सदैव देशसेवेचा विचार करा! - आ. प्रशांत ठाकूर

ही, तर सौम्य प्रतिक्रिया : शिवसेना

आमची राष्ट्रभक्ती खुपत असेल, तर भाजपनं सत्ता सोडावी - संजय राऊत

मुंबईच्या नवरात्रौत्सवावर दहशतवादाचं सावट!

मुंबईच्या नवरात्रौत्सवावर दहशतवादाचं सावट!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com